श्रद्धा वालकर हिची हत्या करणार्‍या आफताबला त्वरित फाशी द्या !

मालेगाव, अमरावती, मुंबई, कोल्हापूर आदी ठिकाणी झालेल्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने दोषींच्या विरुद्ध तत्परतेने कार्यवाही करावी, तसेच संपूर्ण देशासाठी ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा’.

निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या २ सैनिकांमध्ये वाद गोळीबारात २ सैनिकांचा मृत्यू

जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असतांना अशा प्रकारे किरकोळ कारणावरून सैनिकांचे अनमोल जीव जाणे गंभीर आहे ! यावर तात्काळ उपाययोजना काढली गेली पाहिजे !

वर्ष २००२ मध्ये ‘धडा’ शिकवण्यात आल्यापासून गुजरातमध्ये शांतता आहे ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

पूर्वी असामाजिक घटक हिंसाचारात सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यावर काँग्रेस त्यांचे समर्थन करत असे; मात्र वर्ष २००२ मध्ये ‘धडा’ शिकवण्यात आल्यावर गुन्हेगारांनी त्यांच्या कारवाया बंद केल्या.

विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाच्या आवारात जाऊन मुसलमान विद्यार्थ्यांना चोपले !

हिंदु तरुणी मुसलमान तरुणांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाहीत किंवा मुसलमान तरुण ‘हिंदु असल्याचे सांगत आहे’, हे लक्षात येण्यासाठी हिंदु तरुणींना हिंदु संघटनांनी धर्मशिक्षणासह त्यांना लव्ह जिहाद्यांचा कावेबाजपणा ओळखण्याचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे !

लम्पी विषाणूच्या संसर्गातून बर्‍या झालेल्या २५ गायींसाठी उघडण्यात आले द्वारकाधीश मंदिर !

कच्छ येथील गोशाळेतील २५ गायींना २ मासांपूर्वी लम्पी या विषाणूचा संसर्ग झाला होता. त्या वेळी सौराष्ट्रात लम्पी विषाणूमुळे शेकडो गायींचा बळी गेला होता. त्यामुळे या गोशाळेचे मालक महादेव देसाई यांनी ‘गायी बर्‍या झाल्या, तर गायींसह दर्शनाला येईन’, असा नवस भगवान द्वारकाधीशाकडे (भगवान श्रीकृष्णाकडे) बोलला होता.

जर हिंदु धर्मीय एक विवाह करतात, तर अन्य धर्मियांनीही एक विवाह केला पाहिजे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

भाजपने गुजरातमध्ये समान नागरी कायदा बनवण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.

(म्हणे) ‘हिंदूंच्या भागात नाही, तर मुसलमान भागातच चिकित्सालय उभारणार !’

कुठे मुसलमानांनी मते दिल्यावर त्यांच्यासाठी काम करणारे काँग्रेसचे हिंदु आमदार, तर हिंदूंनी ‘हिंदु’ म्हणून मते देऊनही त्यांच्यासाठी काम न करणारे हिंदु आमदार !

(म्हणे) ‘भारताला केवळ मुसलमान आणि काँग्रेस हेच वाचवू शकतात !’

 ३ वर्षांपूर्वीचे विधान असलेल्या व्हिडिओमध्ये जाणीवपूर्वक पालट करून तो विरोधकांकडून प्रसारित करण्यात आल्याचा काँग्रेसचा दावा

…तर प्रत्येक शहरात आफताब जन्माला येतील ! : आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे विधान

असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी गुजरातच्या कच्छमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रसाराच्या वेळी केले.

बेट द्वारका (गुजरात) येथील १०० अवैध मशिदींवर कारवाई !

बहुतांश मशिदींमध्ये देशविघातक कारवाया चालू असल्यामुळे देशभरातील प्रत्येक मशिदीची पडताळणी होणे आवश्यक !