बक्सर (बिहार) येथील औष्णिक वीज प्रकल्पाचा विरोध करणार्या ग्रामस्थांना पोलिसांकडून अमानुष मारहाण !
लोकशाही मार्गाने विरोध करणार्या जनतेला मारहाण केल्यावर जर जनतेचा उद्रेक होत असेल, तर त्याला चुकीचे कसे म्हणता येईल ? जनतेला मारहाण करणार्या पोलिसांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !