बक्सर (बिहार) येथील औष्णिक वीज प्रकल्पाचा विरोध करणार्‍या ग्रामस्थांना पोलिसांकडून अमानुष मारहाण !

लोकशाही मार्गाने विरोध करणार्‍या जनतेला मारहाण केल्यावर जर जनतेचा उद्रेक होत असेल, तर त्याला चुकीचे कसे म्हणता येईल ? जनतेला मारहाण करणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !

(म्हणे) ‘द्वेषाच्या भूमीवर राममंदिर बांधले जात आहे !’

जगदानंद सिंह यांनी कधी श्रीरामजन्मभूमीवर धार्मिक द्वेषातून श्रीराममंदिर पाडून तेथे बाबरी मशीद बांधण्यात आली, त्या विषयी तोंड उघडले आहे का ? या बाबरीची पाठराखण करणारे धर्मांध या देशात अद्यापही असतांना त्यांच्याविषयी कधी तोंड उघडले आहे का ?

बौद्ध धर्माला नष्ट करण्याचा चीनचा प्रयत्न कदापी यशस्वी होणार नाही ! – दलाई लामा

चीनच्या सरकारने बौद्ध धर्म नष्ट करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ते यात कदापी यशस्वी होणार नाही. चीनने अनेकदा बौद्ध धर्माला हानी पोचवली आहे; मात्र तरीही तो या धर्माला नष्ट करू शकला नाही; कारण आजही चीनमध्ये बौद्ध धर्म मानणारे लोक आहेत, असे विधान तिबेटमधील बौद्धांचे धर्मगुरु दलाई लामा यांनी येथे केले.

(म्हणे) ‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात रा.स्व. संघाचे कोणतेही योगदान नाही !’

नितीश कुमार यांनी भाजपला सोपचिठ्ठी देऊन लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली. नितीश कुमार यांच्यात धारिष्ट्य असेल, तर त्यांनी लालूप्रसाद यादव यांनी मुख्यमंत्री असतांना राज्याला कशा प्रकारे लुटले, याविषयी बोलावे !

बिहारमध्ये तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांच्या मागावर असणार्‍या चिनी महिला गुप्तहेराचा घेतला जात आहे शोध !

तिचे नाव सांग जियालोन असल्याचे म्हटले जात आहे.

बिहारमध्ये विवाहित महंमद इझहारने हिंदु नाव धारण करून हिंदु तरुणीची फसवणूक !

महंमद इझहार नावाच्या धर्मांधाने ‘राकेश’ नावाने सामाजिक संकतस्थळांवून बंगालमधील एका हिंदु तरुणीशी संपर्क केला. इझहार याने तिला ओलीस ठेवले होते आणि तो विवाह आणि धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर दबाव आणत होता.

भागलपूर (बिहार) येथे मुसलमानाच्या घरात शस्त्र बनवण्याचा कारखाना !

‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत, तर त्यांच्या घरात शस्त्र बनवण्याचा कारखाना कसा काय ?’, असा प्रश्‍न निधर्मीवाद्यांना कसा पडत नाही ?

(म्हणे) ‘भारत मुसलमानांसाठी रहाण्यायोग्य नसल्याने मी माझ्या मुलांना विदेशातच रहाण्यास सांगितले !’

जर सिद्दीकी यांना खरेच असे वाटत असेल, तर त्यांनी स्वतःसह त्यांच्या सर्वच धर्मबांधवांना विदेशात जाण्यास सांगावे ! किती देश तुम्हाला रहाण्यासाठी शरण देतात, हेसुद्धा तुमच्या लक्षात येईल !

बिहारमध्ये मुसलमान तरुणांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

पोलिसांनी ५ मुसलमान तरुणांना घेतले कह्यात ! बजरंग दलाला तक्रार का नोंदववावी लागली ? पोलिसांनी स्वतःहून ती का नोंदवली नाही ?

गोपालगंज (बिहार) येथे मुसलमान तरुणाने केली शिवमंदिरात लघवी !

हिंदु अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांचा सन्मान करणारे असल्याने ते कधीही अशा प्रकारचे विकृत कृत्य करत नाहीत; मात्र तरीही हिंदूंनाच सर्वधर्मसमभावाचे, धर्मनिरपेक्षेतेचे आणि पुरोगामित्वाचे डोस पाजले जातात.