बिहारमधील सर्व २ सहस्र ४५९ मदरशांची चौकशी होणार !

बनावट कागदपत्रांद्वारे सरकारी अनुदान लाटले जाईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? त्यातील उत्तरदायींवरही कारवाई झाली पाहिजे !

दारूबंदी असणार्‍या बिहारमध्ये पुन्हा विषारी दारूमुळे ३ जणांचा मृत्यू !

बिहारमधील दारूबंदी एक फार्स ठरला आहे, हे सातत्याने विषारी दारूमुळे मरणार्‍या लोकांच्या घटनांवरून स्पष्ट होते ! याला उत्तरदायी असणार्‍यावर कोण आणि कशा प्रकारे कारवाई करणार ?

मधेपुरा (बिहार) येथील महाविद्यालयाच्या परिसरात श्री सरस्वतीदेवीची पूजा करण्यास बंदी !

महाविद्यालयात विद्येची देवता श्री सरस्वतीदेवीची पूजा करण्यास अनुमती नाकारणे, हे शिक्षण क्षेत्राचे अधःपतनच होय !

कटिहार (बिहार) येथे ‘वन्दे भारत’ एक्सप्रेसवर दगडफेक !

सरकारी संपत्तीची अशा प्रकारे हानी करणार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात करण्याची आवश्यकता आहे !

भारतात बहुसंख्‍य हिंदूंवर अन्‍याय ! – सद़्‍गुरु नीलेश सिंंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने उत्तरप्रदेशमधील सैदपूर, बिहार राज्‍यातील समस्‍तीपूर आणि पाटलीपुत्रच्‍या अनिसाबाद येथे अशा ३ ठिकाणी हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्‍यात आले होते.

अल्पवयीन हिंदु मुलीला टॉफी देण्याचे आमीष दाखवून मशिदीत नेऊन छेड काढणार्‍या इमामाला गावकर्‍यांनी चोपले !

मशिदींमध्ये आणि मदरशांमध्ये काय चाळे चालू असतात, हे नेहमीच समोर येत असते. त्यामुळे अशा मदरशांना आता टाळेच ठोकण्याची आवश्यकता आहे !

(म्हणे) ‘केवळ इस्लामच प्रेम आणि विश्‍वास यांचा संदेश देतो !’

यातून चंद्रशेखर यांची हिंदुद्वेषी मानसिकता स्पष्ट होते ! एका धोरणाद्वारे ते हिंदु धर्माची अपकीर्ती करून अन्य धर्मियांच्या मतांसाठी त्यांच्या धर्माचे कौतुक करत आहेत. जोपर्यंत बिहारमधील हिंदू संघटित होत नाहीत, तोपर्यंत अशा प्रकारचे राजकारण चालूच रहाणार आहे !

जनता दल (संयुक्त) पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांचे निधन

त्यांच्या पार्थिवावर १४ जानेवारी या दिवशी मध्यप्रदेशच्या बबई तालुक्यातील अंकमाऊ गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरभंगा येथे मंदिरात घुसून देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणार्‍या महंमद चांद यास अटक !

बिहारमध्ये हिंदूंची मंदिरे असुरक्षित ! अशा घटना कधी मशीद किंवा चर्च येथे घडतात का ? हिंदू असंघटित असल्यानेच कुणीही उपटसुंभ उठतो आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे भंजन करतो, हे हिंदूंना लज्जस्पद !

(म्हणे) ‘मनुस्मृति आणि रामचरितमानस द्वेष पसरवत असल्याने त्यांना जाळून टाका !  

एका राज्याचे शिक्षणमंत्रीच असे म्हणत असतील, तर राज्यातील शिक्षण कसे असणार ? याची कल्पना करता येत नाही !