बिहारमधील सर्व २ सहस्र ४५९ मदरशांची चौकशी होणार !
बनावट कागदपत्रांद्वारे सरकारी अनुदान लाटले जाईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? त्यातील उत्तरदायींवरही कारवाई झाली पाहिजे !
बनावट कागदपत्रांद्वारे सरकारी अनुदान लाटले जाईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? त्यातील उत्तरदायींवरही कारवाई झाली पाहिजे !
बिहारमधील दारूबंदी एक फार्स ठरला आहे, हे सातत्याने विषारी दारूमुळे मरणार्या लोकांच्या घटनांवरून स्पष्ट होते ! याला उत्तरदायी असणार्यावर कोण आणि कशा प्रकारे कारवाई करणार ?
महाविद्यालयात विद्येची देवता श्री सरस्वतीदेवीची पूजा करण्यास अनुमती नाकारणे, हे शिक्षण क्षेत्राचे अधःपतनच होय !
सरकारी संपत्तीची अशा प्रकारे हानी करणार्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात करण्याची आवश्यकता आहे !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशमधील सैदपूर, बिहार राज्यातील समस्तीपूर आणि पाटलीपुत्रच्या अनिसाबाद येथे अशा ३ ठिकाणी हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.
मशिदींमध्ये आणि मदरशांमध्ये काय चाळे चालू असतात, हे नेहमीच समोर येत असते. त्यामुळे अशा मदरशांना आता टाळेच ठोकण्याची आवश्यकता आहे !
यातून चंद्रशेखर यांची हिंदुद्वेषी मानसिकता स्पष्ट होते ! एका धोरणाद्वारे ते हिंदु धर्माची अपकीर्ती करून अन्य धर्मियांच्या मतांसाठी त्यांच्या धर्माचे कौतुक करत आहेत. जोपर्यंत बिहारमधील हिंदू संघटित होत नाहीत, तोपर्यंत अशा प्रकारचे राजकारण चालूच रहाणार आहे !
त्यांच्या पार्थिवावर १४ जानेवारी या दिवशी मध्यप्रदेशच्या बबई तालुक्यातील अंकमाऊ गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बिहारमध्ये हिंदूंची मंदिरे असुरक्षित ! अशा घटना कधी मशीद किंवा चर्च येथे घडतात का ? हिंदू असंघटित असल्यानेच कुणीही उपटसुंभ उठतो आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे भंजन करतो, हे हिंदूंना लज्जस्पद !
एका राज्याचे शिक्षणमंत्रीच असे म्हणत असतील, तर राज्यातील शिक्षण कसे असणार ? याची कल्पना करता येत नाही !