Dibrugarh Jail Superintendent Arrested : आसामच्या दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक निपेन दास यांना अटक

अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

Badruddin Ajmal : (म्हणे) ‘३०० वर्षांतही गुवाहाटीतून मुसलमानांना कुणीही बाहेर काढू शकणार नाही !’ – खासदार बद्रुद्दीन अजमल

घुसखोरांना पाठीशी घालणार्‍या अजमल यांच्यासारख्या लोकांवरही कारवाई करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !

Assam Muslim Child Marriage : मी जिवंत असेपर्यंत आसाममध्ये बालविवाह होऊ देणार नाही ! – आसामचे मुख्यमंत्री

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची विधानसभेत गर्जना ! मुसलमान मुलींना उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही लोकांनी उघडलेले दुकान आम्ही वर्ष २०२६ पर्यंत पूर्णपणे बंद केल्याविना आम्ही शांत बसणार नाही !

(म्हणे) ‘मुसलमान केवळ कुराण आणि शरिया यांचेच पालन करणार !’ – समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. एस्.टी. हसन

‘भारतातील मुसलमान घाबरलेले आहेत’, असे म्हणणार्‍या ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘बीबीसी’ यांसारख्या हिंदुद्वेषी पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांना आता यावरून भारत सरकारनेच जाब विचारला पाहिजे !

Assam Muslim Marriage Act : आसाममध्ये ‘मुसलमान विवाह आणि घटस्फोट कायदा १९३५’ रहित !

जे आसाममधील भाजप सरकारला जमते, ते भाजप शासित केंद्र आणि अन्य राज्ये यांनाही जमले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

आता आसाममध्येही लवकरच लागू होणार समान नागरी कायदा !

एकेका राज्याने समान नागरी कायदा करत रहाण्यापेक्षा केंद्र सरकारनेच संपूर्ण देशासाठी समान नागरी कायदा बनवावा, असेच हिंदूंना वाटते !

Magical Healing Ban : आसाम सरकार जादूटोण्याद्वारे उपचार करणार्‍यांवर कारवाई करणार !

या संदर्भातील विधेयकाला मंत्रीमंडळाची संमती

Student Tortured Missionary School : विद्यार्थ्याने वर्गात ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडून छळ

आसाममधील ख्रिस्ती मिशनरी शाळेतील घटना !

आसाममध्ये ‘माँ कामाख्या कॉरिडोर’ होणार, पंतप्रधानांनी केली पायाभरणी ! (Maa Kamakhya Access Corridor)

उज्जैन येथील महाकालेश्‍वर कॉरिडोर आणि वाराणसीतील काशी विश्‍वनाथ कॉरिडोर यांनंतर आता गौहत्ती येथील ‘माँ कामाख्या कॉरिडोर’ करण्यात येणार आहे.

Asam Corrupt Railway Officials : आसाममध्ये रेल्वेतील ७ अधिकार्‍यांनी केला ६० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार !

गेली ७ वर्षे असा प्रकार होत असणे, यातून हा भ्रष्टाचार केवळ उपमुख्य अभियंत्यापर्यंत सीमित नसणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता या खात्यातील मुख्य अभियंता, अन्य वरिष्ठ अधिकारी, सरकारी मंत्री यांचीही चौकशी झाली पाहिजे !