आसाम विधानसभेत गदारोळ : ३ आमदार निलंबित

राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वावरून अपात्र ठरवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कामकाज स्थगन प्रस्तावाच्या सूत्रावरून आसाम विधानसभेत गदारोळ झाला. सभापती विश्‍वजित डेमरी यांनी सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब केले.

आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या कुत्र्यांविषयीच्या विधानावरून आसामच्या विधानसभेत गदारोळ !

बच्चू कडू म्हणाले की, मला आसाम नव्हे, तर नागालँडचे नाव घ्यायचे होते. माझ्या वक्तव्यामुळे आसाममधील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी क्षमा मागतो.

आसाममध्ये बाल विवाहांच्या प्रकरणी १ सहस्र ८०० जणांना अटक

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या आदेशानंतर आसाम पोलिसांनी राज्यभरात बाल विवाहांच्या प्रकरणी १ सहस्र ८०० जणांना अटक केली आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ‘शाहरूख खान यांना ओळखत नाही’ असे विधान केल्यावर खान यांच्याकडून मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना दूरभाष !

पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी अभिनेते शाहरूख खान यांचा आगामी ‘पठाण’ चित्रपट पहाण्यास स्पष्ट नकार दिला.

आसाममध्ये बजरंग दलाच्या १६ वर्षांच्या कार्यकर्त्याची मुसलमानांकडून हत्या !

आसाममध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! आसाम इस्लामी देशांत नाही, याची जाणीव धर्मांधांना करून देण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

आसाममध्ये मुसलमानांच्या २ गटांमधील हाणामारीत १ जण ठार

‘हिंदूंमध्ये जातीव्यवस्था असून त्यांच्यात मतभेद होतात’, असे सांगून हिंदूंची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे मुसलमानांमधील गटबाजीमुळे होणारा हिंसाचार आणि त्यातून होणार्‍या हत्या यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी का देत नाही ?

आसाममध्ये १० मासांत ५३ जिहाद्यांना अटक !

यावरून आसाम जिहाद्यांनी किती पोखरला आहे, हे लक्षात येते ! सरकारने अशांवर कठोरात कारवाई केली, तरच इतर जिहाद्यांवर वचक बसेल !

आसाममधील मुसलमानबहुल गावातील एकमेव हिंदु कुटुंबाला हाकलून लावण्यासाठी धर्मांधांनी घर जाळले !

मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्याकडून संरक्षण देण्याचा आदेश ! हिंदूबहुल भागांत मुसलमामानांना घर नाकारल्यावर आकाश-पाताळ एक करणारे पुरोगामी, साम्यवादी, काँग्रेसवाले अशा वेळी एक शब्दही बोलत नाहीत !

मुसलमान मुलांनी मदरशांत शिकून इमाम होण्याऐवजी आधुनिक वैद्य (डॉक्टर) आणि अभियंता व्हावे !

स्थलांतरित मुसलमानांच्या मुलांनी मदरशांमध्ये शिकून इमाम बनण्याऐवजी आधुनिक वैद्य (डॉक्टर) आणि अभियंता व्हावे, अशी आमच्या सरकारची इच्छा आहे. आसामी हिंदु कुटुंबातील डॉक्टर असतील, तर मुसलमान कुटुंबातीलही डॉक्टर असावेत.

मुसलमान महिलांनी दोनच अपत्यांना जन्म द्यावा ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचे आवाहन

मुख्यमंत्र्यांनी आणि त्याही पुढे जाऊन केंद्र सरकारने लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कायदेशीर मार्गानेच उपाययोजना आखावी.