चीनकडून कर्ज घेण्यापूर्वी विकसनशील देशांनी दोन वेळा विचार करावा ! – बांगलादेशचे अर्थमंत्री मुस्तफा कमाल
श्रीलंकेच्या झालेल्या आर्थिक दिवाळखोरीनंतर जागा झालेला बांगलादेश !
श्रीलंकेच्या झालेल्या आर्थिक दिवाळखोरीनंतर जागा झालेला बांगलादेश !
मदरशातील विद्यार्थी काय शिकतात ? आणि त्यानंतर ते काय करतात ?, हे पुन्हा एकदा स्पष्ट होते ! या घटनेविषयी भारत सरकार बांगलादेशला जाब कधी विचारणार ?
नागरिकांना श्रीलंकेसारखी स्थिती होण्याची भीती !
यात दुकानाजवळील दोन शेळ्या दगावल्या, अशी माहिती ‘व्हाईस ऑफ बांगलादेश’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली.
‘इस्लामी देशांमध्ये अशा घटना घडल्यावर त्यांना भारत सरकार जाब का विचारत नाही ?’, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !
एकीकडे भारतातील अनेक सरकारी शाळांमध्ये नमाजासाठी शुक्रवारच्या दिवशी सुटी दिली जाते, तर दुसरीकडे इस्लामी देशांत अल्पसंख्यांक हिंदूंच्या पूजेच्या वेळी परीक्षांचे आयोजन केले जाते, ही स्थिती लक्षात घ्या !
नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यावर दबाव आणून तेथील हिंदूंना सुरक्षा पुरवण्यासाठी प्रयत्न करावा !
ढाका येथील शेरपूर जिल्ह्यात असलेल्या नलिताबाडी उपजिल्ह्यात बारी मेहदी नावाच्या धर्मांध मुसलमानाने अनुराधा सेन या हिंदु युवतीचे अपहरण करून तिची हत्या केली.
अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या इस्लामी देशांत हिंदूंची जी स्थिती झाली आहे, ती भविष्यात भारतात झाल्यास आश्चर्य वाटू नये. काश्मीरमध्ये आणि बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये हिंदूंनी हे अनुभवले आहे !