दंगली रोखण्यासाठी जनता आणि शासन यांनी दंगलखोरांविषयी ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अवलंबणे अपरिहार्य !
भारतातील हिंदु-मुसलमान दंगलींचा इतिहास पुष्कळ जुना आहे. हा संपूर्ण इतिहास कुणी लिहून काढतो म्हटले, तर एक मोठा ग्रंथ होईल. या धार्मिक दंगलींची समस्या आणि त्यावरील उपाय याविषयीचे विस्तृत लिखाण येथे देत आहोत.