सत्यामागील विद्वेष !

सत्यामागील विद्वेष !

चित्रपटातून धर्मांध आतंकवाद्यांचे खरे स्वरूप उघड झाल्याने धर्मांधांचे पित्त खवळले आहे. त्यामुळे ते काहीही विधाने करून स्वतःची वाईट बाजू झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. हिंदूंच्या करण्यात आलेल्या लुटीची लवकरात लवकर परतफेड करावी’, अशी अपेक्षा नियाज खान यांनी धर्मबांधवांकडून करावी !

अजमेरमध्ये धर्मांधाकडून अल्पवयीन हिंदु मुलीची बलात्कार करून गळा चिरून हत्या

अजमेरमध्ये धर्मांधाकडून अल्पवयीन हिंदु मुलीची बलात्कार करून गळा चिरून हत्या

आणखी असे किती हिंदु मुलींचे बळी गेल्यावर सरकार लव्ह जिहादविरोधी कायदा करणार आहे ?

दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी ८ जणांना अटक : सत्ताधारी द्रमुकचे दोघा कार्यकर्त्यांचा समावेश

दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी ८ जणांना अटक : सत्ताधारी द्रमुकचे दोघा कार्यकर्त्यांचा समावेश

बलात्कार्‍यांचा भरणा असलेला पक्ष लोकांना कधी कायद्याचे राज्य देईल का ?

आता ‘द केरल स्टोरी’ नावाचा चित्रपट येणार !

आता ‘द केरल स्टोरी’ नावाचा चित्रपट येणार !

‘द कश्मीर फाइल्स’ने आता दडपलेला सत्य इतिहास देशासमोर आणण्याला प्रारंभ केला आहे. आता हळूहळू सर्वच इतिहास समोर आणून पीडित हिंदूंना न्याय देण्याचा प्रयत्न होणे हा काळानुसार होत असलेला पालटच होय !

नरसंहाराचा इतिहास !

नरसंहाराचा इतिहास !

एखाद्या विषयावरील चित्रपट अधिक प्रसिद्ध झाला, तर लागोपाठ त्याच पठडीतील चित्रपट काढण्याची स्पर्धा निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये लागते. त्यांच्यामध्ये देशातील वरील नरसंहारांविषयी चित्रपट काढण्याची चढाओढ लागली आणि त्यामुळे देशातील हिंदूंना खरा इतिहास पहायला मिळाला. त्यातून त्यांच्यात जागृती झाली, तर ती हिंदु धर्माच्या रक्षणासाठीचे मोठे यश मानावे लागेल !

सुपौल (बिहार) येथे धर्मांध सरपंच आणि त्याच्या साथीदारांकडून एका घरात घुसून मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न !

सुपौल (बिहार) येथे धर्मांध सरपंच आणि त्याच्या साथीदारांकडून एका घरात घुसून मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न !

बिहार पुन्हा जंगलराजच्या दिशेने वाटचाल करत आहे, असेच यातून दिसून येते !

ढोलपूर (राजस्थान) येथे विवाहित महिलेवर पती आणि मुले यांच्यासमोर सामूहिक बलात्कार

ढोलपूर (राजस्थान) येथे विवाहित महिलेवर पती आणि मुले यांच्यासमोर सामूहिक बलात्कार

अशा वासनांधांना सरकारने लवकरात लवकर अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, असेच नागरिकांना वाटते !

बांगलादेशातील हिंदूंच्या वंशविच्छेदावर अद्याप चित्रपट का नाही ? – तस्लिमा नसरीन

बांगलादेशातील हिंदूंच्या वंशविच्छेदावर अद्याप चित्रपट का नाही ? – तस्लिमा नसरीन

काश्मिरी हिंदूंवर झालेल्या भीषण अत्याचारांविषयी शंका उपस्थित करणार्‍या तस्लिमा नसरीन यांनी आधी पूर्ण इतिहास जाणून घेऊन मत व्यक्त करावे. काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांवर असा अविश्‍वास व्यक्त करणे, हे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच !

पठानमथिट्टा (केरळ) येथे अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या पाद्य्राला अटक

अशा घटनांविषयी निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत आणि प्रसारमाध्यमे अशी वृत्ते दडपतात, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘केवळ २०९ काश्मिरी हिंदू मारले गेले आहेत !’ – ओवैसी, खासदार

(म्हणे) ‘केवळ २०९ काश्मिरी हिंदू मारले गेले आहेत !’ – ओवैसी, खासदार

काश्मीरमध्ये साडेचार लाख हिंदूंना विस्थापित करणारे, सहस्रो हिंदूंची हत्या करणारे, हिंदु महिलांवर बलात्कार करणारे सर्व जण औवेसी यांचे धर्मबांधवच होते ! आता केवळ हे सत्य चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्यात आले आहे !