तमिळनाडूत नामांकित हिंदु व्यक्तीची हत्या करण्याचा कट उघड
देशात धर्मांधांकडून हिंदूंच्या एकेक करून हत्या करण्याचे षड्यंत्र रचण्यात आल्याचे या घटनेतून लक्षात येत आहे. अशा घटनांचा सामना करण्यासाठी हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे !
देशात धर्मांधांकडून हिंदूंच्या एकेक करून हत्या करण्याचे षड्यंत्र रचण्यात आल्याचे या घटनेतून लक्षात येत आहे. अशा घटनांचा सामना करण्यासाठी हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे !
तमिळनाडूचे राज्यपाल आर.एन्. रवि यांनी पाकपुरस्कृत आतंकवादावर जोरदार टीका करतांना ‘बंदुकीचे उत्तर बंदुकीनेच मिळेल’ अशी चेतावणी पाकिस्तानला दिली. केरळमधील कोच्चि येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.
सरकारने या वाहिनीची नोंद घेऊन पाळेमुळे खणून काढून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच या माध्यमातून एन्.डी.टी.व्ही.सारख्या वाहिन्यांनी हिंदु समाजासमवेत भारताचीही किती हानी केली आहे ? हे लक्षात येईल !
आज १ ऑगस्ट २०२२ या दिवशी लोकमान्य टिळक यांचे पुण्यस्मरण आहे. त्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
दिवाळखोर होत असलेला पाक चीनकडून कर्ज घेतो आणि त्याच पैशांतून तो त्यांना हानी भरपाई देतो, असेच म्हणावे लागेल !
सरकारने ‘पी.एफ्.आय.’ची पाळेमुळे खणून काढून त्यावर बंदी लादणे अत्यावश्यक !
भारतात फुटीरतावाद, नक्षलवाद, खलिस्तानवाद आणि जिहादी आतंकवाद यांमुळे देशाच्या अखंडतेला सुरुंग लागला आहे. त्यामुळे भारतात असा कायदा करणे अत्यावश्यक आहे !
पाकमध्ये जिहादी आतंकवाद्यांचे वर्चस्व वाढत असतांना भविष्यात पाक पूर्णतः आतंकवाद्यांच्या कह्यात जाऊन तेथे शरीयत कायदे लागू झाल्यास आश्चर्य वाटणार नाही !
२ पॅलेस्टाईन आतंकवाद्यांनी इस्रायलच्या सुरक्षारक्षकाची हत्या केली होती. यानंतर इस्रायलकडून या दोघा आतंकवाद्यांना अटक करून त्यांची घरे पाडण्यात आली.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताचे प्रतिपादन