
कोची (केरळ) – तमिळनाडूचे राज्यपाल आर.एन्. रवि यांनी पाकपुरस्कृत आतंकवादावर जोरदार टीका करतांना ‘बंदुकीचे उत्तर बंदुकीनेच मिळेल’ अशी चेतावणी पाकिस्तानला दिली. केरळमधील कोच्चि येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. देशाची एकता आणि अखंडता यांच्या विरोधात बोलणार्यांशी कुठलीच चर्चा केली जाणार नाही. गेल्या ८ वर्षांत कुठल्याही सशस्त्र गटाशी संवाद साधला गेला नाही आणि हीच भूमिका योग्य आहे, असे ते या वेळी म्हणाले.
Reiterating India’s ‘zero tolerance to violence’ stand, Tamil Nadu Governor RN Ravi has slammed former Prime Minister Manmohan Singh for inking an agreement with Pakistan on terrorism within months of the 26/11 Mumbai terror attacks in 2008.https://t.co/x0Sdo8oX6s
— Economic Times (@EconomicTimes) August 1, 2022
ते पुढे म्हणाले, ‘‘पुलवामा आक्रमणानंतर आपण बालाकोटमध्ये हवाई आक्रमण करून पाकिस्तानला धडा शिकवला. जर तुम्ही आतंकवादी कृत्य केले, तर त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल, असा संदेश देण्यात आला होता. मुंबईवरील २६/११चे आतंकवादी आक्रमण झाले, तेव्हा संपूर्ण देश हादरला होता. मूठभर आतंकवाद्यांनी पाकला अपकीर्त केले होते. आजही पाक आतंकवादाला प्रोत्साहन देत आहे.’’
Himachal Pradesh Calamity : हिमाचल प्रदेश : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
भ्रमणभाषने पालकांची जागा घेणे, ही शोकांतिका ! – Supreme Court
(म्हणे) ‘पंतप्रधानांनी प्रश्नपत्रिका फुटीचे उत्तरदायित्व निश्चित केलेच नाही !’ – Congress
Siliguri Corridor : सिलीगुडी कॉरिडॉर आता ‘चिकन नेक’ राहिलेला नाही, तर ‘एलिफंट्स ट्रंक’ बनला !