पाकमध्ये आत्मघाती आक्रमणात ४ सैनिक ठार, तर ८ सैनिक घायाळ
पाक जे पेरतो आहे, तेच तेथे उगवत आहे आणि स्वतःच्या कर्माचे फळ त्यांना भोगावे लागत आहे. एक दिवस पाकमधील जिहादी आतंकवादी पाकचे तुकडे केल्याखेरीज रहाणार नाहीत !
पाक जे पेरतो आहे, तेच तेथे उगवत आहे आणि स्वतःच्या कर्माचे फळ त्यांना भोगावे लागत आहे. एक दिवस पाकमधील जिहादी आतंकवादी पाकचे तुकडे केल्याखेरीज रहाणार नाहीत !
अफगाणिस्तान आणि सीरिया येथील आतंकवाद्यांना करत होता अर्थपुरवठा !
‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे अध्यक्ष मौलाना बदरुद्दीन अजमल यांचे विधान !
काश्मीरमधील आतंकवाद मुळासह नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करणे अपरिहार्य !
अन्य भाजपशासित राज्यांतील सरकारांनीही अशा प्रकारची कारवाई करणे अपेक्षित !
राजस्थानमधील उदयपूर येथे कन्हैयालाल या हिंदूची जिहाद्यांनी केलेली नृशंस हत्या ही साधारण घटना नसून या देशाच्या सार्वभौमत्वासह येथील सभ्य समाज, राज्यघटना आणि लोकशाही यांवरच आक्रमण आहे.
वर्ष २०११ मध्ये ९ सप्टेंबरला (९/११) ३ सहस्रांहून अधिक अमेरिकी नागरिकांचे बळी घेणार्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’च्या ‘ट्वीन टॉवर’वरील आतंकवादी आक्रमणाचा सूड अमेरिकेने अंतिमतः १ ऑगस्ट २०२२ या दिवशी घेतला.
येणार्या काळात पंजाबला सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करायला पाहिजे. गेल्या काही मासांचा आढावा घेतला, तर हिमाचल प्रदेशच्या विधीमंडळाच्या ठिकाणीही खलिस्तान्यांनी खलिस्तानी आतंकवादाची भित्तीपत्रके लावण्याचा प्रयत्न केला होता.
‘अमेरिका तिच्या शत्रूंच्या विरोधात अन्य देशांत घुसून अशा प्रकारची कारवाई सतत करत असते, तर भारत असे का करत नाही ?’, असा प्रश्न प्रत्येक भारतियाच्या मनात उपस्थित होतो !
भारतातील जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ला (‘पी.एफ्.आय.’ला) इस्लामी देशांतून प्रतिवर्षी ५०० कोटी रुपयांचा अर्थपुरवठा केला जातो, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए’च्या) सूत्रांकडून सांगण्यात आल्यानंतर हिंदूंना धक्काच बसला आहे.