बिहारमधून चोरी झालेली भगवान बुद्धांची मूर्ती इटलीकडून भारताला परत !
बिहारच्या कुंडलपूर बौद्ध मंदिरातून वर्ष २००० मध्ये चोरण्यात आलेली पाषणापासून बनवलेली भगवान बुद्धांची ‘अवलोकितेश्वर पद्मपाणि’ मूर्ती इटलीमधील भारतीय दूतावासाकडे सोपवण्यात आली आहे.
बिहारच्या कुंडलपूर बौद्ध मंदिरातून वर्ष २००० मध्ये चोरण्यात आलेली पाषणापासून बनवलेली भगवान बुद्धांची ‘अवलोकितेश्वर पद्मपाणि’ मूर्ती इटलीमधील भारतीय दूतावासाकडे सोपवण्यात आली आहे.
‘पार्थसारथी मंदिर’ या नावाने हे मंदिर बांधले जात आहे. वर्ष २०१९ पासून याचे बांधकाम चालू आहे.
मंदिरात गर्दी होणार नाही, याची दक्षता मंदिर व्यवस्थापनाने घेणे आवश्यक आहे !
येथील दगडूशेठ गणपति मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या चौथ्या दिवशी म्हणजेच ११ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ८ वाजून २५ मिनिटे ते ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत ‘श्रीं’च्या मूर्तीवर पडलेला किरणोत्सव भाविकांना अनुभवता आला.
हे खरोखर धक्कादायक आहे की, काही लोक हिजाबच्या बाजूने आहेत, काही टोपीच्या बाजूने आहेत, तर काही इतर गोष्टींच्या बाजूने आहेत. हा देश एकसंघ आहे कि धर्माच्या आधारावर विभागला गेला आहे ?
रतन यादव यांनी पत्रकार परिषदेत चेतावणी दिली की, जर प्रशासन मंदिर हटवण्याचा प्रयत्न करणार असेल, तर मंदिरासमोर असणारे चर्च हटवण्यासाठी बजरंग दलाला एक दिवसही लागणार नाही.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून आभार व्यक्त !
हिंदूंना आतापर्यंत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे ! साधनेमुळे प्रत्येक व्यक्तीला जन्म, मृत्यू, प्रारब्ध, जीवनाचा उद्देश आदींचे ज्ञान होते आणि तो सर्व सुख-दुःखांवर मात करून आनंदी राहू शकतो !
ज्या वेळी अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे पाडण्याचा प्रयत्न केला जाईल, तेव्हा ‘पोलीत संरक्षण नाही’, असे सांगितले जाईल ! किंवा ‘कारवाईच्या वेळी प्रशासनावर आक्रमण होईल आणि कारवाई थांबवली जाईल’, हे लक्षात घ्या !
‘भूमी मंदिराच्या न्यासाची आहे’, याविषयी कागदपत्रे सादर करण्यास विश्वस्त मंडळ अपयशी !