हिंदूंनी संघटित होऊन ज्याप्रमाणे श्रीराममंदिर बांधले, त्याचप्रमाणे अन्यत्र मंदिरे बांधणे का शक्य होणार नाही ? – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

बेंगळुरू येथे २ दिवसीय राज्यस्तरीय मंदिर परिषद ! मंदिरांचे ५०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित ! बेंगळुरू (कर्नाटक), १७ डिसेंबर (वार्ता.) – हिंदूंच्या संघटित शक्तीचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे २२ जानेवारीला अयोध्या येथे होत असलेले श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, हे आहे. वर्ष २०१६ मध्ये रायचूर येथे मिनारची दुरुस्ती करतांना तिथे मंदिराचा खांब आढळून आला. … Read more

देशातील साम्यवादी विषवल्ली हीच राममंदिराच्या विरोधात आहे ! – वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति

‘‘तुकडे तुकडे गँग म्हणजे ते लोक जे मुखाने राज्यघटनेचा जप करतात; पण मनात मात्र कायदा सुव्यवस्थेची अजिबात चाड नसते. देशात अराजक निर्माण करायचे असते. वरवर निधर्मी; पण आतून धर्मांध असलेले ‘जमात ए पुरोगामी’, म्हणजेच तुकडे गँग !

जेजुरीच्या खंडोबा गडावर शंकराचार्यांच्या हस्ते घटस्थापना !

जेजुरीच्या खंडोबा गडावर १३ डिसेंबर या दिवशी करवीर पिठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात सकाळी साडेअकरा वाजता गडामधील नवरात्र महालात श्री खंडोबा म्हाळसादेवींच्या मूर्ती आणून वेदमंत्राच्या जयघोषात घटस्थापना करण्यात आली.

मंदिरे आणि तीर्थक्षेत्र यांचा पर्यटन विकास अन् अर्थव्यवस्थेला बळ !

देश-विदेशातील मंदिरे ही केवळ धर्मजागरणाचे पवित्र स्थानच नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणाही मानली जातात. त्याच अनुषंगाने मंदिरांचे महत्त्व…..

मुसलमानांनी त्यांच्या नियंत्रणांतील हिंदूंची धार्मिकस्थळे स्वतःहून हिंदूंकडे सोपवली पाहिजे ! – इंद्रेश कुमार, रा.स्व.संघ

जर मुसलमानांनी असे केले नाही, तर हिंदूंनी एक समयमर्यादा निश्‍चित करून वैध मार्गाने लढून ती मिळवावीत, असेच हिंदूंना वाटते !

नाशिक येथील स्वयंभू कपालेश्‍वर मंदिरात वस्त्रसंहिता लागू !

वस्त्रसंहिता लागू करणार्‍या कपालेश्‍वर देवस्थानचे अभिनंदन. अन्यत्रच्या देवस्थान मंडळांनीही याचा आदर्श घ्यावा !

हरियाणातील भाजप सरकार मंदिरांच्या देखभालीसाठी आणणार नवीन कायदा !

हरियाणातील भाजप सरकार हिंदूंच्या मंदिरांसाठी नवीन कायदा अमलात आणणार आहे. या कायद्यानुसार, ज्या गावांमध्ये २० टक्क्यांपेक्षा अल्प हिंदू आहेत, त्या गावातील मंदिरांचे दायित्व सरकार घेणार आहे.

उत्तरकाशी (उत्तराखंड) येथील बोगद्याच्या दुर्घटनेतून आध्यात्मिक स्तरावर बोध घेणार का ?

‘कामगारांच्या सुटकेचे सर्व प्रयत्न अपयशी होत आहेत’, हे लक्षात आल्यावर संबंधित बांधकाम आस्थापनाने सिल्कियारा बोगद्याच्या तोंडावर बाजूला तात्पुरते मंदिर बनवले.

तमिळनाडूतील द्रमुक सरकारचा मंदिरांचे ‘स्थलपुराण’ पालटण्याचा हिंदुद्वेषी निर्णय !

द्रमुक सरकार तमिळनाडूतील हिंदु परंपरा आणि संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदूबहुल भारतात असा पक्ष एखाद्या राज्याचा कारभार पहात असणे, हे हिंदूंना लज्जास्पद !

कोल्हापूर येथे अयोध्येतील ‘मंगल अक्षता कलशा’चे पूजन !

मोठ्या थाटामाटात प्रभु श्री रामचंद्रांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये जानेवारी २०२४ मध्ये पार पडत आहे. ज्यांना या समारंभास प्रत्यक्ष उपस्थित रहाणे शक्य नाही, त्यांना याचे दर्शन घेता यावे; म्हणून हा मंगल अक्षता कलश कोल्हापूर येथे आणण्यात आला आहे.