देशातील सर्व मदरशांवर बंदी घाला ! – भाजपचे आमदार राजासिंह ठाकूर, तेलंगाणा

शिवप्रतापदिनानिमित्त पुणे (कर्वेनगर) येथे ‘राजे शिवराय प्रतिष्ठान’ आयोजित ‘शिवप्रताप’ पुरस्कार प्रदान सोहळा साजरा !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येक भारतियाने  सैनिक झाले पाहिजे ! – आमदार टी. राजासिंह, भाग्यनगर

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हैद्राबाद  मुक्तीदिना’च्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ चर्चासत्राचे आयोजन

भाग्यनगर येथे दोघा हिंदूंकडून इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह विधान करणारा व्हिडिओ अपलोड करून भगवान शिवाचा अवमान !

गोशामहल मतदारसंघातील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी देवतांचा अनादर करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे तक्रार करून केली आहे

फेसबूककडून आता हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदी’ पानही बंद !

फेसबूकचा हिंदुद्वेष पहाता उद्या त्याने सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नेते यांची पाने बंद केली, तर आश्‍चर्य वाटू नये ! हिंदु जनजागृती समिती आज जात्यात आणि अन्य सुपात असल्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संघटित होऊन फेसबूकचा वैध मार्गाने प्रखर विरोध केला पाहिजे !

अमरनाथ यात्रेतील लंगरवाल्यांच्या अडचणी सोडवाव्यात ! – भाजपचे आमदार टी. राजा सिंह

अमरनाथ यात्रेमध्ये भाविकांसाठी लंगर लावून विनामूल्य भोजन आणि अन्य व्यवस्था देणार्‍या लंगरवाल्यांना काही हॉटेलमालकांच्या दबावामुळे त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी याची नोंद घेऊन त्यांना संरक्षण पुरवावे

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्याला संघर्ष करण्याची सिद्धता ठेवावी लागेल ! – आमदार टी. राजासिंह, भाग्यनगर

वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे; परंतु त्यासाठी आपल्याला संघर्ष करण्याची सिद्धता ठेवावी लागेल. हिंदु राष्ट्राची स्थापना होणार, हे मी किंवा मोदीजी सांगत नाही, तर संत सांगत आहेत. ही भविष्यवाणी खरी होणार आहे.

आंध्रप्रदेशातील श्रीशैलम् मंदिरावर धर्मांधांनी नियंत्रण मिळवले आहे ! – भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांचा आरोप

एका मंदिरावर धर्मांध नियंत्रण मिळवतात आणि हिंदू गप्प बसतात, हे संतापजनक ! अनेक शतके धर्मांध हिंदूंवर अत्याचार करत असूनसुद्धा हिंदूंच्या वृत्तीत पालट न झाल्याने म्हणजे साधनेचे आध्यात्मिक बळ न वाढवल्याने त्यांची झालेली ही दुःस्थिती !

हिंदूंच्या मंदिरांची स्थिती जाणा !

आंध्रप्रदेशातील श्रीशैलम् मंदिरावर धर्मांधांनी नियंत्रण मिळवले आहे, असा आरोप भाग्यनगर येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी केला आहे. ‘येथील गोशाळेतील गायींची गोमांसासाठी हत्या होत आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे.