Hindu Rashtra : भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणे आता निश्‍चित ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

प.पू. गोविंददेव गिरि महाराजांच्या मार्गदर्शनाखाली रामलला अयोध्येत विराजमान झाले आहेत. त्यामुळे भारत त्रेतायुगात जगत आहे. आता भारत हिंदु राष्ट्र होईल हे निश्‍चित !

अध्यात्माच्या संदर्भातील ग्रंथांचे  केवळ पारायण करू नये; तर वाचन कृतीत आणणे महत्त्वाचे !

अध्यात्म हे कृतीत आणणे महत्त्वाचे असते, उदा. पोहायचे कसे, याची कितीही माहिती वाचली, तरी प्रत्यक्षात पाण्यात उतरल्याशिवाय पोहणे शिकता येत नाही. त्याचप्रमाणे अध्यात्म कृतीत आणल्यावरच ते खरे आत्मसात होते.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘युवा साधना’ शिबिरात पुणे येथील युवा साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

सनातनच्या आश्रमात ‘युवा साधना’ शिबिर झाले. या शिबिरातील युवा साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती देत आहोत.

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर (पुणे) येथे मंदिर विश्वस्तांची बैठक !

मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ अन् मंदिरांचा विकास यांविषयी मंदिर विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बारामती येथील श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे नुकत्याच आयोजित केलेल्या बैठकीत पुरंदर, हवेली आणि पुणे शहर पंचक्रोशीतील मंदिर विश्वस्त बैठकीस उपस्थित होते.

सनातनच्या आश्रमात राहून साधना करण्याचे लाभ !

मी येथे साधना करण्यासाठी आलो आहे’ या एकाच विचारांनी प्रेरित होऊन कार्य करत असल्यामुळे ‘सनातनच्या आश्रमामध्ये राहून साधना केल्यावर साधकाची सर्वांगांनी आध्यात्मिक उन्नती होणे.

‘देवाण-घेवाण हिशोब’ निर्माण होऊ नये; म्हणून कधी कुणाकडे काही मागू नका !

‘व्यक्तीने जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकण्याचे एक कारण असते त्याचा इतरांशी असणारा ‘देवाण-घेवाण हिशोब’ ! त्यामुळे शक्यतो कधी कुणाकडे काही मागू नये. काही कारणास्तव मागायची वेळ आल्यास त्याची शक्य तितक्या तत्परतेने परतफेडही करावी.

हिंदूंनो, रामराज्याप्रमाणे आदर्श हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी संघटित व्हा ! – सुनील कदम, हिंदु जनजागृती समिती

ग्रामदेवी मरीआईमातेच्या साक्षीने मु. वर्‍हाड (जिल्हा रायगड) येथील ग्रामस्थांचा हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार !

अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, हा सूक्ष्मातून रामराज्याचा, म्हणजेच हिंदु राष्ट्राचा प्रारंभ !

श्रीराममंदिराप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचेही कार्य ३ पिढ्यांचे आहे. वर्ष २०२३ ते २०२५ या कालावधीत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला प्रारंभ होईल. आता प्रभु श्रीरामाचे अधिष्ठान भारताला प्राप्त झाल्याने हिंदु राष्ट्र स्थापनेच्या स्थुलातील कार्याला बळ मिळेल आणि प्रत्यक्ष स्थुलातील कार्य ५-७ वर्षांत पूर्ण होईल.

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे १०८ कुंडीय गणपति महायज्ञ !

इचलकरंजी – येथे २ ते ८ जानेवारी या कालावधीत ‘श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती’द्वारे १०८ कुंडीय गणपति महायज्ञ, तसेच अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

वाराणसीतील ज्योतिषी गणेश्‍वर शास्त्री द्रविड आणि पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांची मुख्य आचार्यपदी नियुक्ती

अयोध्येत श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सिद्धता पूर्ण झाली आहे. याच क्रमाने श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने कार्यक्रमाच्या मुख्य पुजार्‍यांची घोषणा केली आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रक्रिया १६ जानेवारीपासून चालू झाली आहे.