सणांच्या काळात छोट्या दुकानदारांकडून वस्तू खरेदी करा ! – पंतप्रधान मोदी

दिवाळीचा सण काही दिवसांवर येत आहे. मी माझ्या देशवासियांना केवळ ‘मेड इन इंडिया’ वस्तू खरेदी करण्याचे आवाहन करतो. स्थानिक कलाकारांनी बनवलेली उत्पादने अवश्य खरेदी करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील त्यांच्या ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमाद्वारे भारतियांना केले.

योजना ‘सरकार आपल्या दारी’; मात्र नागरिकांची गर्दी मंत्रालयाच्या बाहेर !

प्रशासकीय यंत्रणा अकार्यक्षम असल्यामुळे नागरिकांना मंत्रालयात जावे लागते. अशी जनताद्रोही यंत्रणा कधी तरी जनहित साधणार का ?

Gulfasha Akash : घरवापसी केलेल्या मुसलमान तरुणीशी विवाह केल्याने हिंदु युवकाच्या जीविताला धोका !

‘प्रेम हे प्रेम असते’ आणि ‘प्रेमाला धर्माच्या बंधनात बांधू नये’, अशा प्रकारे हिंदूंना उपदेश करणारे पुरो(अधो)गामी अशा घटनांच्या वेळी कोणत्या बिळात जाऊन लपतात ?

Youth should work for 70 hours : भारतीय तरुणांनी आठवड्यात ७० घंटे काम केले पाहिजे ! – नारायण मूर्ती, संस्थापक, ‘इन्फोसिस’ आस्थापन

भारताचा उत्कर्ष साधायचा असेल, त्याला बलशाली देश बनवायचा असेल, तर भारतातील केवळ तरुण पिढीच नव्हे, तर सर्व वयोगटांतील नागरिकांनी अपार कष्ट घेणे आवश्यक आहे.

कोल्हापूर बसस्थानकावर गुजराती समाजाच्या वतीने पाणपोई ! 

कोल्हापूर – कोल्हापूर बसस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी गुजराती समाजाच्या वतीने पाणपोई चालू करण्यात आली आहे. याचे उद्घाटन राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ‘भारत डेअरी’चे श्री. प्रकाश मेहता, कोल्हापूर आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. अनील म्हेत्तर, कोल्हापूर आगाराचे बसस्थानक प्रमुखसुरेश शिंगाडे, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. सुराज्य अभियानाच्या वतीने निवेदन … Read more

Assam government employees Second marriage : दुसरा विवाह करायचा असल्यास सरकारची अनुमती घ्यावी लागणार !

केंद्र सरकारने असा नियम देशतापळीवर करावा, अशी राष्ट्रप्रेमींची मागणी आहे !

आई-वडिलांची सेवा केवळ नैतिक नाही, तर कायदेशीर कर्तव्यही आहे ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

भारत ही श्रवण कुमार यांची भूमी आहे. वृद्धांची देखभाल करणे, हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे. केवळ नैतिकच नाही, तर त्याला कायद्याचेही बंधन आहे. ते कर्तव्यही आहे.

मुसलमान महापंचायतीला अनुमती दिली, तर धार्मिक सौहार्द बिघडू शकतो ! – देहली उच्च न्यायालय

देहली न्यायालयाला जे वाटते, ते शांतताप्रिय नागरिकांना नक्कीच वाटत असणार !

भरतपूर (राजस्थान) येथे भूमीच्या वादातून एका व्यक्तीची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या !

काँग्रेसच्या राज्यात उघडपणे होणार्‍या अशा घटना तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती दर्शवतात !

गूगल ‘पिक्सेल -८’ स्मार्टफोनचे उत्पादन भारतात करणार !

‘गूगल’ या आंतरराष्ट्रीय आस्थापनाचे उपाध्यक्ष रिक ओस्टरलोह यांनी घोषणा केली आहे की, त्यांच्या आस्थपनाचा ‘पिक्सेल ८’ या स्मार्टफोनचे उत्पादन भारतात करण्यात येईल.