श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने स्वाध्याय परिवाराच्या वतीने पथनाट्याची निर्मिती !

स्वाध्याय परिवारचे प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांनी समग्र गीतेच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आणि प्रसार स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून केला. जगभरामध्ये कृष्णाचे तत्त्वज्ञान, कृष्णाचे जीवनदर्शन, वैदिक संस्कृतीचे महात्म्य वेगवेगळ्या प्रयोगांद्वारे सर्वसामान्य जनतेला पचेल, रुचेल, समजेल अशा भाषेमध्ये सांगितले.

धर्मसंस्‍थापक भगवान श्रीकृष्‍णाची वैशिष्‍ट्ये !

४ सप्‍टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘निर्मोही आणि प्रत्‍येक क्षणी समाजाचा विचार करणारा, थोर राजनीतीज्ञ, कुशल कर्मवादी अन् धैर्यवान’, या वैशिष्‍ट्यांची माहिती वाचली. आज या लेखाचा उर्वरित भाग येथे देत आहोत.

धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णाची वैशिष्ट्ये !

धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्ण म्हटले की, समस्त कृष्णभक्तांना आठवतात त्या त्याच्या अद्भुत लीला, त्याचा खोडकरपणा, त्याने केलेले युद्ध आणि त्याने भक्तांना ‘गीते’च्या माध्यमातून दिलेला भगवद्संदेश ! अशा या भगवान श्रीकृष्णाची अद्भुत वैशिष्ट्ये येथे देत आहोत.

‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’च्या निमित्ताने तासगाव तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करावी !

शाळा-महाविद्यालयांत श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याचे आवाहन करणारे श्री. सचिन चव्हाण यांचे अभिनंदन !

धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन

‘अयोग्य टीकांचा प्रतिवाद करणे’, हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालनच आहे. याच हेतूने पुढे ‘श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन’ दिले आहे. प्रत्येकाने याचे अभ्यासपूर्वक मनन करावे.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ‘वयाच्‍या ८० व्‍या वर्षी भक्‍तीयोगाची साधना चालू झाली’, हे उद़्‍गार आणि त्‍याचा पू. संदीप आळशी यांनी सांगितलेला गर्भितार्थ !

‘विष्‍णुस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टर हे पूर्णत्‍वाला पोचलेले असूनही जीवनात प्रत्‍येक टप्‍प्‍यावर कसे शिकत असतात’, हेही त्‍यांनी लिहिलेल्‍या लेखांवरून कळते. यातून साधकांनीही ‘साधना करतांना सतत जिज्ञासा आणि शिकण्‍याची वृत्ती कशी जागृत ठेवायला हवी’, हे लक्षात येते.

पुरी (ओडिशा) येथे भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला प्रारंभ !

भगवान जगन्नाथ रथयात्रा मंदिरापासून अनुमाने ३ किमी अंतरावरील गुंडीचा मंदिरापर्यंत जाते, जे भगवान जगन्नाथाच्या मावशीचे घर असल्याचे मानले जाते. या रथयात्रेत अनुमाने २५ लाख लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.

हिंदु राष्ट्राची स्थापनेसाठी हिंदूंना संघर्ष करावा लागेल ! – जुगल किशोर तिवारी, संरक्षक, अखिल भारतीय ब्राह्मण एकता परिषद, उत्तरप्रदेश

संघर्ष आणि आव्हाने ही कधी आपल्या मार्गात बाधा असत नाहीत, तर ती नवीन संधी निर्माण करतात. भगवान श्रीकृष्ण, प्रभु श्रीराम यांनाही संघर्ष करावा लागला.

धर्मनिरपेक्षतेचे कितीही ढोल बडवले, तरी भारताचा सनातन धर्म असलेला आत्मा पालटणार नाही ! – अधिवक्ता (डॉ.) एच्.सी. उपाध्याय, सर्वोच्च न्यायालय

राज्यघटनेच्या मूळ प्रतीच्या पृष्ठांवर कुठेही पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांची चित्रे नव्हती, तर केवळ श्रीराम, श्रीकृष्ण आणि बुद्ध यांची चित्रे होती. कुरुक्षेत्रावर गीतोपदेश करणार्‍या श्रीकृष्णाचे चित्र होते.

द्वारकेमध्येही ‘देवभूमी कॉरिडॉर’ (सुसज्ज मार्ग) उभारण्यात येणार !

वाराणसीतील काशी विश्‍वनाथ, उज्जैन येथील ‘महाकाल लोक’ आणि मथुरा कॉरिडॉर (सुसज्ज मार्ग) यानंतर आता द्वारकेत ‘देवभूमी कॉरिडॉर’ होणार आहे.