महिला कल्याण विभागाने केलेली कारवाई !

नागपूर – कोरोना संसर्गाच्या काळात शाळा बंद असल्याने पालक स्वतःच्या पाल्याला वैतागले होते. त्यामुळे पालकांनी बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा असतांनाही घरात बसलेल्या मुलींचा विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बालविवाह करणार्या शहरातील ११ जणांवर महिला आणि बालकल्याण विभागाने कारवाई केली असून त्यांना समज दिली आहे. महिला आणि बाल कल्याण विभागाने विवाह चालू असतांना घटनास्थळी जाऊन विवाह रोखले आणि ११ जणांकडून पुन्हा बालविवाह लावण्याचे कृत्य करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे.
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !