हिंदवी स्वराज्य समूहाच्या वतीने तालुकास्तरीय किल्ला स्पर्धांचे बक्षीस वितरण 

प्रथम क्रमांकाचे बक्षीस मोठ्या गटात छत्रपती शिवाजी महाराज चौक (राजगड) आणि विश्‍वजीत पाटील (राजगड) यांना देण्यात आले.

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अंबरनाथ, बदलापूर विभागाच्या वतीने किल्ले स्पर्धेचे आयोजन

मुलांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अंबरनाथ, बदलापूर विभागाच्या वतीने गड-किल्ले स्पर्धेचे यंदाही आयोजन.

कोल्हापूरच्या गिर्यारोहकांचे लिंगाणा सुळक्यावर यशस्वी आरोहण !

३ सहस्र १०० फूट उंचीच्या शिवलिंगाच्या आकाराचा अतीदुर्गम असा कातळकडा म्हणजेच गिरीदुर्ग लिंगाणा कोल्हापूरच्या गिर्यारोहकांनी यशस्वीरित्या सर केला.

बेतुल येथील किल्ल्याच्या संवर्धनासाठी क्षत्रिय मराठा पारंपरिक मासेमार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्याना निवेदन सादर

छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोव्यात बेतुल येथे बांधलेल्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी क्षत्रिय मराठा पारंपरिक मासेमार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना २८ नोव्हेंबरला निवेदन सादर करण्यात आले.

विविध किल्ले आणि जलदुर्ग यांच्या प्रतिकृती सिद्ध करणार्‍या बाल-युवा मावळ्यांचा बजरंग दलाच्या वतीने मिरजेत सन्मानचिन्हे देऊन सत्कार

एकच ध्यास । जपू महाराष्ट्राची संस्कृती ॥

बेळगाव ते रायगड सायकलवर प्रवास करून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी किल्ला रायगडावर साजरा केला दीपोत्सव

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी बेळगाव ते रायगड किल्ला असा सायकल प्रवास करून रायगडावर दीपोत्सव साजरा केला.

मंदिरांनंतर आता गड, किल्ले यांची दारे उघडली

दुर्ग आणि किल्ले सर्वांसाठी खुले.

बेतुल येथील छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या किल्ल्यावर साजरा झाला भव्य शिवदीपोत्सव !

छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यात बेतुल येथे किल्ला बांधला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतीकृतींचे मळगाव (तालुका सावंतवाडी) येथे १९ नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शन

दीपावलीच्या पार्श्‍वभूमीवर सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र, विभाग सिंधुदुर्गच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतीकृतींचे प्रदर्शन मळगाव येथे भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन १९ नोव्हेंबरपर्यंत चालू रहाणार आहे.

पुरातत्व खात्याची फलनिष्पत्ती काय ?

पश्चिम घाटाच्या डोंगरदर्‍यांमध्ये अभिमानाने उभे असलेल्या गडांवरील समाधीस्थळे, ऐतिहासिक वास्तू, तसेच त्यांवर असलेली लढवय्ये सेनापती आणि वीर मावळे यांची स्मारके यांची नियमित देखभाल करणे आवश्यक आहे.