मालवण – ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा संपूर्ण कोकण किनारपट्टीला बसला, तसाच तो येथील सिंधुदुर्ग किल्ल्यालाही बसला. चक्रीवादळामुळे किल्ल्यातील घरांची मोठी होनी झाली आहे, तसेच वीजवाहिन्यांचे खांब आणि झाडे उन्मळून पडल्याने वीजपुरवठा १४ दिवस बंद होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्ह्यात आलेल्या महावितरण आस्थापनाच्या इतरत्रच्या अतिरिक्त कर्मचार्यांनी विजेचे खांब आणि तुटलेल्या वीजवाहिन्या पूर्ववत् करून किल्ल्यातील वीजपुरवठा २९ मे या दिवशी सायंकाळी पूर्ववत् केला. वीजपुरवठा पूर्ववत् झाल्यानंतर किल्ल्यातील रहिवाशांनी महावितरणचे कर्मचारी, तसेच लोकप्रतिनिधी यांचे आभार मानले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > सिंधुदुर्ग किल्ल्यावरील वीजपुरवठा तब्बल १४ दिवसांनी चालू
सिंधुदुर्ग किल्ल्यावरील वीजपुरवठा तब्बल १४ दिवसांनी चालू
नूतन लेख
- PEN NO For Goa Students : गोव्यात पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘परमनंट एज्युकेशन नंबर’ ! – शिक्षण खात्याचा निर्णय
- उद्धव ठाकरे यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !
- Loksabha Elections 2024 : गोव्यात ८८ आदर्श, ८० पर्यावरणपूरक आणि ४० ‘पिंक’ मतदान केंद्रे
- Boycott Loksabha Elections 2024 : ग्रामस्थांनी निवडणुकीच्या प्रचारावर बंदी घातल्यानंतर शिरवल (सिंधुदुर्ग) गावातील रस्त्याच्या कामाला प्रारंभ !
- Mumbai HC Slams Goa Govt : सरकारच्या अनास्थेमुळे सरकारी भूमीवर अतिक्रमण करणे सहजतेने शक्य ! – उच्च न्यायालयाचे सरकारवर ताशेरे
- १० मे या दिवशी कल्याण येथे पंतप्रधान येणार असल्याने रस्त्यांची दुरुस्ती