उदबत्ती आणि कापूर यांचे मानस उपाय करतांना आलेल्या अनुभूती
मी उदबत्तीने मानस उपाय करत होते. तेव्हा आपण प्रत्यक्ष उदबत्तीने उपाय करतो, त्यापेक्षा मानस उपायांनी माझ्या शरिरातून त्रासदायक शक्ती अधिक प्रमाणात बाहेर पडत होती.
मी उदबत्तीने मानस उपाय करत होते. तेव्हा आपण प्रत्यक्ष उदबत्तीने उपाय करतो, त्यापेक्षा मानस उपायांनी माझ्या शरिरातून त्रासदायक शक्ती अधिक प्रमाणात बाहेर पडत होती.
मला शस्त्रकर्म होतांना पुष्कळ प्रमाणात आनंद जाणवत होता. ‘गुरुकृपेने शस्त्रकर्म यशस्वी होणारच’, याची मला आधीच निश्चिती होती. त्यामुळे शस्त्रकर्म झाल्यावरही माझ्या मनाची स्थिती स्थिरच होती.
‘प्रतिदिन शुभ कार्यासाठी राहूकाळ वर्ज्य करावा. प्रतिदिन ९० मिनिटे म्हणजे १ घंटा ३० मिनिटे राहूकाळ असतो. राहूकाळात कोणतेही शुभ काम करू नये, तसेच महत्त्वाच्या कामासाठी प्रवासाचा आरंभ करू नये.
सध्या ‘कोरोना विषाणू’ हा चीनमधील मांस बाजारातून निर्माण झाल्याचे म्हटले जाते. जगभरातील त्याचा प्रभाव आपण अनुभवतच आहोत. वर्ष २०२१ पासून तिसर्या महायुद्धाला आरंभ होणार असल्याचेही ऐकिवात आहे.
लहानपणापासून अत्यंत खडतर जीवन जगूनही मालखरेआजींनी ६६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांनी सर्वांपुढे एक आदर्शच ठेवला आहे.
प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. १६ मार्च या दिवशी ‘स्वभावदोष निर्मूलन’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.
केवळ ४ मास रामनाथी आश्रमात प्रक्रियेचे प्रयत्न केल्यानंतर दादांमध्येपालट झाला.दादांमधील या पालटामुळे परम पूज्य गुरुदेवांनी स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया शिकवल्यामुळे कोटीशः कृतज्ञता वाटली.
असाच प्रतिदिन भगवंता भावाचा झरा मनात साठू दे ।
भावाच्या साठ्यातून प्रत्येक क्षणी हे मन तुझ्याशी जोडले जाऊ दे ॥
म्हणूनच भगवंता, अंतरीचा भाव घेई मनाचा ठाव ।
या भावानेच जोडले जाते भगवंता तुझे नाव ॥
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. पार्थ मिलिंद चव्हाण एक आहे !
‘तिला ज्या साधिकेची सेवा मिळेल, तिचा ती अभ्यास करते. नंतर प्रेमाने त्यांना ‘आई, काकू, ताई’, असे संबोधून, ती त्यांची सेवा त्याच भावाने करते.