चेतनस्वरूप प्राप्त करून घेणे, हेच सुखाचे साध्य !

विनाश पावणारी वस्तू केव्हाही सुखदायी असत नाही; म्हणून ते चेतनस्वरूप प्राप्त करून घेणे, हेच सुखाचे साध्य आणि तोच दुःख निवारणाचा उपाय होय.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन

प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करत. १८ मार्च या दिवशी ‘व्यष्टी आणि समष्टी साधना’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.     

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे आगमन झाल्यावर ‘त्यांच्या माध्यमातून चैतन्य कसे कार्य करते ?’, याविषयी आलेल्या अनुभूती

‘१५.९.२०१९ ते २१.९.२०१९ या कालावधीत श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात वास्तव्यासाठी होत्या. त्या कालावधीत मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती दिल्या आहेत.

‘साधकांची भाववृद्धी होऊन त्यांना गुरुमाऊलीच्या चैतन्याचा लाभ व्हावा आणि साधकांच्या साधनेला गती यावी’, यासाठी कु. माधुरी दुसे यांनी भाववृद्धी सत्संगात सांगितलेले भावप्रयोग

‘देवाने आपल्याला साक्षात् वैकुंठलोकात आणले आहे; म्हणून कृतज्ञता व्यक्त करून वैकुंंठलोकातील वातावरण अनुभवण्याचा प्रयत्न करूया.

उडुपी, कर्नाटक येथील थोर संत पू. गोपाळकृष्ण उपाध्ये यांचे सनातनच्या गोवा येथील रामनाथी आश्रमात शुभागमन झाल्यावर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

पू. गोपाळकृष्ण स्वामी यांचे ईश्‍वराच्या निर्गुण रूपाशी सतत अनुसंधान असते. ते निर्गुणोपासक असल्याने त्यांचे प्रकृतीतील (निसर्गातील) पंचमहाभूतांवर नियंत्रण आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन

प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करत. १७ मार्च या दिवशी ‘व्यष्टी साधना’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.  

सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याची लक्षात आलेली वैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे

सद्गुरु राजेंद्रदादा घेत असलेल्या आढाव्यात बसल्याने आणि ते देत असलेल्या गृहपाठामुळे मला अन् माझ्यासारख्या अनेक साधकांना जीवनातील आध्यात्मिक आनंद अनुभवता येऊ लागला आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी भाववृद्धी सत्संगांच्या माध्यमातून केलेले मार्गदर्शन म्हणजे आपत्काळातील संजीवनी !

कोरोनाच्या या काळात समाजातील अनेकांची मनस्थिती अत्यंत बिकट झाली होती. तरी सनातनचे साधक मात्र आनंदी असून त्यांनी स्वतःच्या व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढवण्यासह ते अध्यात्मप्रसाराचे कार्य सामाजिक माध्यमांद्वारे करत आहेत.

रत्नागिरी येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सुभाष केशव कदम यांचा साधनाप्रवास

वर्ष १९९७ पासून मी ‘सनातन संस्थे’च्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. मी साधना करू लागल्यानंतर नोकरीतून मिळणार्‍या वेतनावर मला समाधानी रहाता आले.