धर्मशास्त्र काय सांगते ?
राज्याची संपत्ती (राजधन), स्त्रियांची संपत्ती (स्त्रीधन), देवस्थाने तथा वेदांचे जाणकार असणार्या विद्वानांची संपत्ती (श्रोत्रियधन) या ९ प्रकारच्या संपत्तींचा मूळ मालकी हक्क कधीही नष्ट होत नाही.
राज्याची संपत्ती (राजधन), स्त्रियांची संपत्ती (स्त्रीधन), देवस्थाने तथा वेदांचे जाणकार असणार्या विद्वानांची संपत्ती (श्रोत्रियधन) या ९ प्रकारच्या संपत्तींचा मूळ मालकी हक्क कधीही नष्ट होत नाही.
आपत्ती न येणे आणि आपत्ती न बाधणे, यांत आकाशपाताळाचे अंतर आहे. आपत्ती येणे – न येणे, हे दैवाधीन आहे; पण आपत्ती न बाधणे, हे माणसाच्या स्वाधीनचे आहे.’
‘जेव्हा आपल्या ठिकाणी अहंबोध असत नाही, आपल्या मनात जेव्हा स्वतःचा विचार असत नाही, तेव्हाच आपण चांगल्यात चांगले काम करू शकतो आणि इतरांवर स्वतःचा प्रभाव अधिकाधिक पाडू शकतो.’
आजवर देवाने आपली साधना होण्यासाठी हा काळ थोपवून धरला आहे; पण तो आज ना उद्या येणारच आहे. या भयंकर आपत्काळात केवळ साधना असेल, तरच आपण टिकू शकतो.
आपण हिंदु लोक सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या वा हिताच्या दृष्टीने बहुधा उदासीनच असतो. वैयक्तिक स्वार्थ आपणास नेमका उमगतो आणि तो साधण्यासाठी आपण कोणत्याही थरापर्यंत जातो;
प्रार्थनेतील शब्द हे प्रयत्नाला दिशा दाखवणारे, जीवनाला प्रेरणा देणारे आणि प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य अन् उत्साह टिकवून ठेवणारे असतात.
‘सर्वप्रकारचे प्रेम’, हे प्रसरण होय, तर ‘सर्व प्रकारचा स्वार्थ’, हे आकुंचन होय; म्हणूनच प्रेम हाच जीवनाचा एकमेव नियम होय. जो प्रेम करतो, तोच जिवंत आहे. जो स्वार्थी आहे, तो मेलेलाच समजावा; म्हणून केवळ प्रेमासाठी प्रेम करा…
‘एखाद्या गंभीर आजाराच्या उपचारांसाठी आपल्याला रुग्णालयात भरती व्हावे लागल्यास तेथे वैद्य अन् परिचारिका सांगतील तसा आहार, औषधे घ्यावे लागतात…
‘प्रेम सर्वशक्तीमान आहे. तुमच्या हृदयात प्रेम आहे ना ?, मग तुम्ही सर्वशक्तीमान आहात. तुम्ही निःस्वार्थी आहात ना ?, मग तुम्हाला कुणीही पराजित करू शकणार नाही. चारित्र्याचाच सर्व ठिकाणी विजय होतो.’
‘जे दुसर्यासाठी जगतात, तेच खर्या अर्थाने जिवंत असतात, अन्य लोक जिवंत असूनही मेल्यासारखेच होत.’