नाम घेतले, तर निर्मळ जीवनाचा प्रत्यय येतो !

आपले जीवन व्यवहारातील बर्‍या-वाईट गोष्टींच्या सान्निध्यामुळे पुढे गढूळ बनत जाते; परंतु ज्याप्रमाणे पाण्याला तुरटी लावली, म्हणजे पाणी स्वच्छ होऊन सर्व गाळ तळाशी रहातो, त्याप्रमाणे कोणतेही काम करतांना नाम घेतले, तर त्या कर्माचे गुणदोष तळाशी बसून वर निर्मळ जीवनाचा प्रत्यय येतो.

इंद्रियांना असणारी विषयाची ओढ !

इंद्रियांना असणारी विषयाची ओढ ही आसक्तीचे रूप घेऊन नानाविध चाळे करते; म्हणून तर काय पहावे ? काय ऐकावे ? हे निरनिराळ्या पातळीवर सांगण्याचा प्रसंग येतो…

नामाने सद्बुद्धी उत्पन्न होते !

दुर्योधनाने सांगितले, ‘देवा, तू म्हणतोस ते सर्व योग्य आहे. न्यायाच्या दृष्टीने तू म्हणतोस तसे काही तरी करणे जरूर आहे; पण तसे करण्याची मला बुद्धीच होत नाही, त्याला मी काय करू ? तू सर्वसत्ताधीश आहेस, तर मग माझी बुद्धीच पालट….

गुरुबोध

सगुण हे निर्गुणासाठी आहे आणि निर्गुण हे सगुणासाठी आहे. एकूण सगुण आणि निर्गुण यांच्या संदर्भात केलेल्या खटाटोपातून शून्यावस्थेची प्रचीती येते…

परमात्मा भक्ती केल्यानेच ओळखता येईल !

परमात्म्याने हे जे सर्व जग उत्पन्न केले, त्या प्रत्येकात तो अंशरूपाने आहे. आपण विषयात आनंद मानून त्यातच रंगून गेलो आहोत आणि त्यामुळे देवाकडे जाणारा रस्ता चुकलो आहोत.

परमेश्वराचे प्रेम वा दर्शन यांविना जीवन यांत्रिकच !

परमेश्वराचे प्रेम नसेल, परमेश्वर दर्शनाची ओढ नसेल, परमेश्वर स्वरूपाचे ज्ञान नसेल, तर मग कोणत्याच साधनांना यश येत नाही. केलेले प्रयत्न वाया जातात. उगीच ‘काया व्यर्थ शिणली’,

संतांच्या ठिकाणी सदैव आनंद असण्यामागील कारण

अतृप्ती ही सदैव मनुष्याच्या ठिकाणी असते. संतांच्या ठिकाणी सदैव आनंद असतो; कारण आनंद नक्की कुठे असतो, हे त्यांना ठाऊक असते. 

पुरुषांचे वर्ग आणि प्रकार

स्वत: श्रद्धावंत असणे आणि श्रद्धेचा पुरस्कार करणे, हा माझ्या मते श्रेष्ठ पुरुष; स्वत:ची श्रद्धा नसली, तरी श्रद्धावंतांचा बुद्धीभेद न करणारा हा माझ्या मते मध्यम पुरुष; स्वत:ची श्रद्धा आणि दुसर्‍यांच्या श्रद्धा याविषयांची टर उडवतो

विवाहाच्या वेळी स्त्रीचे नाव पालटल्याने तिचा अहंभाव न्यून होऊन तिला विवाहाचे आध्यात्मिकदृष्ट्या पूर्ण फळ प्राप्त होऊ शकते !

‘अध्यात्मशास्त्रानुसार पुण्यवान पुरुषाची पुण्यकर्मे आणि साधना करणार्‍या पुरुषाची साधना यांचे अर्धे फळ त्याच्या पत्नीला मिळते. या फलप्राप्तीमुळे तिच्या जीवनाचे कल्याण होते; मात्र त्यासाठी तिने तिच्या पतीशी अधिकाधिक एकरूप होणे आवश्यक आहे.

भगवंताकडे मागणे करतांना ठेवायचा भाव !

आपल्याला जे पाहिजे, ते त्याच्याजवळ मागावे. मागितलेली वस्तू भगवंत देईल किंवा न देईल. वस्तू दिली, तर बरेच झाले; पण ‘आपण मागितलेली वस्तू भगवंताने दिली नाही, तर ती देणे आपल्या हिताचे नव्हते’, असे खरे मनापासून वाटावे.