श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची अमृत वचने

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची अमृत वचने

‘अवतारी गुरु असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारी रूप अन् कार्य यांची कीर्ती केवळ दाही दिशांनाच नव्हे, तर अगदी सप्तलोक अन् सप्तपाताळ येथपर्यंत पोचणार आहे’, हे त्रिकालाबाधित सत्य आहे !’ 

प्रार्थनेतील भावाने अहं न्यून होणे !

प्रार्थनेतील भावाने अहं न्यून होणे !

‘प्रार्थनेत ‘आपण स्वतः काही करू शकत नाही; ईश्वरच सगळे करणार आहे’, याप्रमाणे भाव ठेवून कृती केली जाते.

गुरुबोध

गुरुबोध

आपल्या वृत्तीप्रवाहाशी अनुकूल असे दैवत असते. ३३ कोटी देव ही आपल्या मानवी वृत्तीची प्रतिके आहेत. आपली उपासना जर दृढ असेल, तर ३३ कोटी देवांचा एक देव होतो.

ईश्वरप्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग आवश्यक !

ईश्वरप्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग आवश्यक !

‘व्यवहारात आपल्याला काही हवे असेल, तर त्याच्या बदल्यात काही तरी द्यावे लागते. तसे ईश्वरप्राप्तीसाठी साधना करतांना सर्वस्व द्यावे लागते.’ 

श्री गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मूलभूत संस्कार करणारी !

श्री गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मूलभूत संस्कार करणारी !

श्री गोंदवलेकर महाराज सर्व प्रवचनांमध्ये ‘नामस्मरणावर’ भर देतात. महाराजांची प्रवचने, म्हणजे मूलभूत संस्कार करणारी सूत्रे आहेत.

परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकणे म्हणजे, ईश्वर, देवता यांच्यासह वाईट शक्तींचाही अभ्यास असणे आवश्यक !

परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकणे म्हणजे, ईश्वर, देवता यांच्यासह वाईट शक्तींचाही अभ्यास असणे आवश्यक !

बहुतांश संत, संप्रदाय आणि आध्यात्मिक संस्था अध्यात्म शिकवतांना केवळ ईश्वर, देवता, साधनामार्ग यांच्याबद्दलच सांगतात. त्यांच्या शिकवण्यात वाईट शक्तींचा उल्लेखही नसतो; किंबहुना त्याबद्दल त्यांना माहितीही नसते.

आयुष्यात जमा पूंजीपेक्षा साधना महत्त्वाची !

आयुष्यात जमा पूंजीपेक्षा साधना महत्त्वाची !

बँकेत आपल्या खात्यात किती पूंजी (रक्कम) जमा झाली आहे, यापेक्षा स्वतःची साधना किती झाली आहे, हे आयुष्यभर आणि आयुष्याच्या शेवटीही खूप महत्त्वाचे असते.’