सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस

जिल्ह्यात गेले २ दिवस मुसळधार पाऊस पडत असून नदी, नाले यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच काही ठिकाणी वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

गोवा राज्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी चालूच : जनजीवन विस्कळीत

बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले चक्रीय वारे, तसेच अल्प दाबाचा पट्टा यांमुळे राज्यात ५ जुलैपासून मुसळधार पाऊस चालू आहे. हवामान खात्याने आजही येलो अलर्टची, तर पुढील ४ दिवस काही ठिकाणी ऑरेंज अलर्टची चेतावणी दिली आहे.

गोव्यात अतीवृष्टीमुळे आज शैक्षणिक सुट्टी

राज्यात अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली जाणे, सखल भागात पाणी साचणे, रस्त्याच्या बाजूची माती खचणे, पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहने गटारात जाणे, झाडांची पडझड होणे, घरांच्या भिंती पडणे आदी घटना घडल्या आहेत. सलग आठव्या दिवशी मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत !

ओडिशातील बालासोर रेल्वे अपघात सदोष सिग्नल यंत्रणेमुळेच ! – रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा अहवाल

सदोष सिग्नल यंत्रणेला उत्तरदायी असणार्‍या अधिकार्‍यांना शेकडो प्रवाशांचा बळी घेतल्यासाठी उत्तरदायी ठरवून तात्काळ फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

अपघातग्रस्‍त बसच्‍या विदर्भ ट्रॅव्‍हल्‍सवर आतापर्यंत अनेक नियमांचे उल्लंघन प्रकरणी दंड

संबंधित बस आस्‍थापनाने अनेक वेळेला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्‍याप्रकरणी त्‍यांना दंड झाला आहे; मात्र कधीही तो दंड भरलेला नाही. अपघात झाल्‍यानंतर मात्र अवघ्‍या काही घंट्यांत सर्व दंड ‘ऑनलाईन’ भरण्‍यात आले.

बसचालक दानिश शेख इस्माईल याच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

२५ जणांचे बळी घेऊनही खोटे बोलणार्‍या दानिश इस्लामईलची मनोवृत्ती जाणा ! मनुष्यवधाच्या प्रकरणी दानिश याला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी !

रस्ते अपघात थांबणार केव्हा ?

११ डिसेंबर २०२२ या दिवशी चालू झालेला मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग ज्याची ‘समृद्धी महामार्ग’ अशी ओळख आहे, त्यावर आतापर्यंत ४०० हून अधिक अपघात झाले आहेत. ही स्थिती निश्चितच गंभीर आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात : २५ प्रवासी मृत्यूमुखी

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, मृतांच्या कुटुंबियांना साहाय्य घोषित

अपघातात मृत्यू झालेल्या हिंदु तरुणाचा मृतदेह कालव्यात फेकणार्‍या दोघा धर्मांध मुसलमानांना अटक

पोलिसांच्या चौकशीत महंमद दिलखुश याने सांगितले की, त्यांच्याकडे चारचाकी चालवण्याची अनुज्ञप्ती (परवाना) नव्हती. ते गाडीतून रोहना येथे जात असतांना त्यांनी मनोज कुमार याला धडक दिली.

दापोलीतील भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे. तसेच घायाळांवरही योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.