अमेरिकेचा ‘जोशुआ प्रकल्प (प्रोजेक्ट)’ भारतियांना ख्रिस्ती बनवत आहे !
‘भारत लवकर ‘ख्रिस्ती राष्ट्र’ व्हावे’, या अनुषंगाने अमेरिकेसह अनेक राष्ट्रे प्रयत्नरत असून त्यांचे षड्यंत्र उधळून लावण्यासाठी केंद्र सरकार काय प्रयत्न करणार ?
‘भारत लवकर ‘ख्रिस्ती राष्ट्र’ व्हावे’, या अनुषंगाने अमेरिकेसह अनेक राष्ट्रे प्रयत्नरत असून त्यांचे षड्यंत्र उधळून लावण्यासाठी केंद्र सरकार काय प्रयत्न करणार ?
मुसलमान कितीही उच्चशिक्षित असले, तरी त्यांच्यातील धर्मांधता यत्किंचितही अल्प होत नाही, हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध होते !
त्यांच्या बिनसरकारी संस्थांकडून अशा फसवलेल्या मुलींना घराबाहेर न पडण्यासाठी ‘तुम्हाला समाज स्वीकारणार नाही’, असे सांगितले जाते. या संस्थांविरोधात तक्रारी करून आणि त्यांना निधी कुठून येतो? ते पाहून तो बंद केला गेला पाहिजे. इथे अधिवक्त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
मुसलमान धर्मात येण्यासाठी बाळजोरीने नमाजपठण, अजान करण्यास शिकवले ! हिंदूंनो, आपल्या मुलांकडे लक्ष द्या ! अशा घटना थांबण्यासाठी ‘धर्मांतर बंदी’चा कायदा लागू करण्याची मागणी संघटितपणे करा !
निर्दोष आणि गरीब हिंदु महिलेला आमीष दाखवून बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडणे, ही गंभीर घटना आहे. अशा घटना टाळण्यासाठी न्यायालये सजग आहेत, असे सांगत कर्नाटक उच्च न्यायालयाने आरोपी रफीक बेपारी याला जामीन नाकारला.
भारतात हिंदूंचे आमीष दाखवून, फसवून किंवा बलपूर्वक धर्मांतर केले जाते; मात्र . . . हिंदु धर्मांत कुणी कधी स्वतःहून धर्म सोडत नाही, यावरून त्याचे महत्त्व लक्षात येते !
आतंकवादी झाकिर नाईक याचा सहभाग असल्याची शक्यता !
पोलीसच लव्ह जिहाद करत असतील, तर त्यांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकणे आवश्यक !
उल्हासनगर येथील इयत्ता बारावीत शिकणार्या एका तरुणीचे धर्मांतर करण्यात आले. ती शेजारी रहाणार्या मुसलमान कुटुंबात त्यांच्या मुलांची शिकवणी घेण्यास जायची.
४ वर्षांपूर्वी उत्तरप्रदेश विधानसभेने ‘उत्तरप्रदेश अवैध धर्मांतर प्रतिबंध कायदा २०२१’ संमत केला आहे. या कायद्यानुसार धर्मांतर हा दंडनीय गुन्हा आहे. हा कायदा आता आणखीनच कठोर करण्यात आला आहे.