‘प्यू’ नावाचा सोनार !

‘सोनाराने कान टोचावे लागतात’ या उक्तीनुसार आतातरी भारतविरोधी गरळओक करणारी मंडळी ‘प्यू’ नावाच्या सोनाराच्या बोलण्यातून अंतर्मुख होतील का ? हा प्रश्न आहे.

शंकराचार्यांची चेतावणी !

धर्मसंस्थापनेचे हे कार्य साक्षात् ईश्वराचे असल्याने ईश्वर महत् कार्य करीलच. या काळाचे साक्षीदार असलेल्या सुजाण हिंदूंनी त्यासाठी हातभार लावून त्यांच्या काठ्या गोवर्धनाला लावाव्यात इतकेच !

काश्मीरमध्ये दोघा शीख तरुणींचे बलपूर्वक धर्मांतर

एका तरुणीचा मुसलमान तरुणाशी विवाह
शिखांच्या संघटनांकडून जम्मूमध्ये आंदोलन; ‘लव्ह जिहाद’चा आरोप !

ख्रिस्ती असल्याचे सांगून हिंदु महिलेशी विवाह करून फसवणूक करणार्‍या धर्मांधाच्या विरोधात गुन्हा नोंद !

धर्मांधांच्या अशा कृत्यांविषयी ख्रिस्ती संघटना को बोलत नाहीत ?

पत्नी आणि मुलगा यांच्या इस्लाममध्ये धर्मांतरित होण्याचा विरोध केल्यावर कार्यकर्त्याला पक्षातून काढले !

माकपला ख्रिस्त्यांपेक्षा धर्मांध अधिक प्रिय आहेत, हे खिस्ती लक्षात घेतील का ?

धर्मांतराच्या विरोधात फाशीसारखी कठोर शिक्षाही करणारे देश !

भारतात धर्मांतरविरोधी कायदे नसल्याने सहस्रोंच्या संख्येने हिंदूंचे धर्मांतर होत आले आहे आणि होत आहे. जर धर्मांतरबंदीचा कायदा करण्यात आला नाही, तर पुढेही धर्मांतर होत राहील आणि एके दिवशी हिंदू अल्पसंख्यांक होतील.

पत्नी आणि मुलगा यांच्या इस्लाममध्ये धर्मांतरित होण्याचा विरोध केल्यावर ख्रिस्ती कार्यकर्त्याला पक्षातून काढले !

केरळमधील सत्ताधारी माकपचे धर्मांधांप्रतीचे प्रेम !
पत्नी आणि मुलगा यांच्या बलपूर्वक धर्मांतरास विरोध करण्यासाठी पक्षाकडून मागितले होते साहाय्य !

‘दलितांना सन्मान द्यायला अल्प ठरल्याने ते धर्मांतर करून ख्रिस्ती होतात !’ – तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

दलितांना सन्मान न दिल्याने ते ख्रिस्ती होत नसून खिस्ती मिशनरी त्यांना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करतात आणि नंतर वार्‍यावर सोडतात, ही वस्तूस्थिती आहे.

उत्तरप्रदेशमधील धर्मांतराचा संबंध आतंकवादाशी आणि देशव्यापी असल्याने त्याचे अन्वेषण ‘एन्.आय.ए.’कडे सोपवा !

नुकतेच उत्तरप्रदेशातील १ सहस्र हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या २ मौलानांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना पाकिस्तानच्या ‘आय.एस्.आय.’ या गुप्तचर संघटनेकडून अर्थपुरवठा होत असल्याचे चौकशीत पुढे आले,..

बाटलेल्या हिंदूंची घरवापसी करा !

हिंदूंना धर्मशिक्षण देण्यास प्रारंभ केला पाहिजे. हिंदूंच्या संघटनांनी त्यासाठी युद्धपातळीवर आता प्रयत्न करावे आणि हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखावे !