मध्यप्रदेशामध्ये धर्मांध आरोपींच्या अवैध बांधकामांवर प्रशासनाकडून कारवाई
धर्मांधांकडून अवैध बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपलेले असते का ?
धर्मांधांकडून अवैध बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपलेले असते का ?
अशा वासनांधांना सरकारने लवकरात लवकर अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, असेच नागरिकांना वाटते !
‘जर मला न्याय मिळाला नाही, तर मी गळफास घेऊन आत्महत्या करीन’, अशी चेतावणीही डॉ. यास्मीन यांनी दिली आहे.
एरव्ही व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची ओरड करणारे जावेद अख्तर, स्वरा भास्कर, करण जोहर, शबाना आझमी आदी आता गप्प का ?
शिकवणी वर्गामध्ये शिकण्यासाठी येणार्या हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी येथील फरीदपूरमध्ये शिकवणी वर्गाचा संचालक असद औरंगजेब याला अटक केली.
हिंदू मुलीवर प्रेम करण्यासाठी धर्मांधांना त्यांची खरी ओळख का लपवावी लागते ?, हे निधर्मीवादी सांगतील का ? ‘लव्ह जिहादसाठीच हे केले जाते’, हे निधर्मीवाद्यांनी आता मान्य करावे !
पोलीस प्रशासन ‘कुणी तक्रार प्रविष्ट करेल मग आम्ही कारवाई करू’, अशी भूमिका का घेत आहे ? असे म्हणणे म्हणजे एक प्रकारे गुन्हा करण्यास दिलेली सवलतच आहे !
‘महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प’ : महिलांवरील, बालकांवरील लैंगिक अत्याचार, ॲसिड फेक, कौटुंबिक हिंसाचार, मानवी व्यापारात बळी पडलेल्या महिला आणि बालके यांना आर्थिक साहाय्य व्हावे यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
केरळमध्ये एका १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्या मदरशातील शराफुद्दीन या २७ वर्षीय शिक्षकाला पोलिसांनी अटक केली.
अशा खुनी वासनांधांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !