सहारसा (बिहार) येथे दोघा अल्पवयीन मुलींचे अपहरण करून चौघा धर्मांधांकडून सामूहिक बलात्कार
पंचायतीकडून ६३ सहस्र रुपयांचा दंड ठोठावून आरोपींची सुटका !
धर्मांध पोलीस अधिकार्याकडून पीडितांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार
पंचायतीकडून ६३ सहस्र रुपयांचा दंड ठोठावून आरोपींची सुटका !
धर्मांध पोलीस अधिकार्याकडून पीडितांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार
अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
देशात लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता केंद्र सरकारने देश पातळीवर लव्ह जिहादविरोधी कायदा केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
नालासोपारा येथे २६ फेब्रुवारी या दिवशी काळी जादू उतरवण्याच्या कारणाने २ धर्मांधांनी एका महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणी पालघर पोलिसांनी मौलाना रजब शेख आणि शहाबुद्दीन शेख यांना अटक केली आहे.
असे पोलीस जनतेचे रक्षण करण्यास लायक आहेत का ? अशा पोलिसांमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होत आहे, याचा विचार करून अशा पोलिसांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे
अधिवक्त्या महिलेवर अत्याचार करणारे अधिवक्ता हे वकिली क्षेत्राला कलंकच आहेत. अशा अधिवक्त्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे. उच्चशिक्षित लोक वासनेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, हे सिद्ध करणारी घटना ! यासाठी सर्वांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.
अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी मध्यप्रदेशातील भाजप सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !
केरळमध्ये धर्मांधप्रेमी साम्यवादी सरकार असल्याने अशा वासनांधांना कठोर शिक्षा होण्याची शक्यता अल्प आहे. त्यामुळे अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी आता जनतेनेच दबाव निर्माण केला पाहिजे !
बलात्काराचा व्हिडिओ बनवून तो प्रसारित करण्याची धमकी देऊन १० लाख रुपये उकळण्याचाही प्रयत्न !
मुख्य न्यायाधीश दीक्षित यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणीसह बलात्कार प्रकरणात त्यांनी दिलेल्या उच्च न्यायालयाच्या आदेशावर चेतन कुमार यांनी आक्षेप घेतला होता.