दमोह (मध्यप्रदेश) येथे धर्मांध सासर्याकडून सुनेवर बलात्कार
एरव्ही शरियत कायदा लागू करण्याची मागणी करणारे अशा घटनांविषयी आरोपीला शरियत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची, तसेच चौकात बांधून त्याला दगड मारण्याची शिक्षा देण्याची मागणी करत नाहीत !
एरव्ही शरियत कायदा लागू करण्याची मागणी करणारे अशा घटनांविषयी आरोपीला शरियत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची, तसेच चौकात बांधून त्याला दगड मारण्याची शिक्षा देण्याची मागणी करत नाहीत !
अशा वासनांध धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
एका मुक्या प्राण्यावर अशाप्रकारे अत्याचार करणे, यातून मानवाची किती पराकोटीची अधोगती झाली आहे, हे लक्षात येते ! अशा प्रातिनिधिक घटनांतून समाजपुरुषाला धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, याचे महत्त्वही पुन्हा एकदा अधोरेखित होते !
‘लव्ह जिहाद’च्या विरोधात राज्यात कायदा करण्यात आला असला, तरी धर्मांधांवर त्याचा वचक नाही. यासाठी कायद्यात अधिक कठोर शिक्षा करण्याची तरतूद केली पाहिजे !
आरोपी राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा मुलगा असल्याने त्याला शिक्षा होण्याची शक्यता अल्पच आहे, असे जनतेला वाटत असणार, यात शंका नाही !
शाळेतील सुरक्षारक्षकच मुलींवर अत्याचार करत असतील, तर मुली सुरक्षित कशा रहाणार ? शाळेने याचा गांभीर्याने विचार करून सुरक्षारक्षकाला कठोर शिक्षा करणे अपेक्षित आहे !
अशांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
अशा आरोपींवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने आता प्रयत्न करावेत, असेच जनतेला वाटते !
आणखी असे किती हिंदु मुलींचे बळी गेल्यावर सरकार लव्ह जिहादविरोधी कायदा करणार आहे ?
बलात्कार्यांचा भरणा असलेला पक्ष लोकांना कधी कायद्याचे राज्य देईल का ?