बरेली (उत्तरप्रदेश) येथे हिंदु तरुणीची मुसलमान तरुणाकडून हिंदु असल्याचे सांगून फसवणूक

तरुणीचे लैंगिक शोषण करत गर्भवती केल्यानंतर मारहाणीमुळे गर्भपात ! सातत्याने अशा घटना देशात घडत असतांना एकही मुसलमान नेता, मौलवी, मुसलमान संघटना पुढे येऊन संबंधितांना कठोर शिक्षा करण्याची मागणी करत नाहीत, हे लक्षात घ्या !

देशभरात वाढलेली महिला आणि मुली बेपत्ता होण्याची प्रकरणे, हा गंभीर प्रश्‍न !

वर्ष २०१५ पासून महाराष्ट्रातून २६ सहस्रांहून अधिक व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. यांपैकी महिला आणि मुली हरवल्याचे प्रमाण २१ सहस्रांहून अधिक आहे. यात गत ४ ते ६ वर्षांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

झारखंड येथे प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीचे लैंगिक शोषण करणार्‍या धर्मांधाला अटक

अशांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

(म्हणे) ‘छळापासून वाचायचे असेल, तर हिंदु तरुणींना बहीण मानावे !’  

धर्मांधांच्या विरोधात कायदा म्हणजे ‘छळ’ असे समजणारे धर्मांध नेते ! धर्मांधांच्या विरोधात कायदा केला, तर त्यांच्यावर वचक बसवता येऊ शकतो, हेच यातून लक्षात येते. तरीही यावर समाधानी न रहाता हिंदूंनी सतर्क राहून हिंदु तरुणींचे रक्षण केले पाहिजे !

इंडोनेशियामध्ये बलात्कार्‍याला चाबकाचे १४६ फटके मारण्याची शिक्षा

इंडोनेशियामध्ये एका लहान मुलावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी १९ वर्षीय तरुणाला सार्वजनिक ठिकाणी चाबकाचे १४६ फटके मारण्याच्या शिक्षेची कार्यवाही करण्यात आली. शरीयत कायद्यानुसार त्याला ही शिक्षा करण्यात आली.

बेंगळुरू येथे ६२ वर्षीय पुजार्‍याकडून १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार

प्रसारमाध्यमांनी हे वृत्त ठळकपणे प्रसारित केले; मात्र जेव्हा मौलवी, पाद्री यांच्याकडून अशा प्रकारचे कृत्य केले जाते, तेव्हा हीच प्रसारमाध्यमे ती वृत्ते दडपून स्वतःचा ढोंगी निधर्मीवाद दाखवून देतात !

वासनांध धर्मांधांचे ढोंग जाणा !

‘लव्ह जिहाद’ एक राजकीय स्टंट आहे. मी मुसलमान तरुणांना आवाहन करतो की, छळापासून वाचायचे असेल, तर त्यांनी हिंदु तरुणींना बहीण मानावे, असे विधान समाजवादी पक्षाचे नेते एस्.टी. हसन यांनी लव्ह जिहादविरोधी कायद्यापासून वाचण्यासाठी केले.

धर्मांधाकडून हिंदु मुलीला विवाहाचे आमीष दाखवून ५ वर्षे लैंगिक अत्याचार

यातून हिंदु मुलींचे लव्ह जिहादविषयी प्रबोधन करणे किती महत्त्वाचे आहे आणि लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कायद्याची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! प्रेमाच्या नावाखाली धर्मांध कसे फसवतात हे आतातरी हिंदु मुलींनी लक्षात घेणे आवश्यक आहे !

पाकिस्तानमध्ये आता बलात्कार्‍याला नपुंसक करण्यात येणार

पाकिस्तान असे करू शकतो, तर भारत का नाही ? १३० कोटी लोकसंख्या असणार्‍या भारतात प्रतिदिन अनेक महिलांवर बलात्कार केले जातात, त्यानंतर त्यांच्या हत्याही होत असतात. असे असतांना भारताने आतापर्यंत अशी शिक्षा करण्याचा कायदा का केला नाही ?

अलवर (राजस्थान) येथे विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करून चित्रीकरण

मुलीचे तोंड दाबून दुचाकीवर बलपूर्वक बसवून तिला घेऊन गेले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ‘या घटनेविषयी कुणाला सांगितल्यास वडिलांना ठार मारू’, अशी धमकीही आरोपींनी तिला दिली.