पुण्यातील नारायणगाव येथे ८ बांगलादेशी नागरिकांना पकडले !

नारायणगाव परिसरात अवैध वास्तव्य करणार्‍या ८ बांगलादेशी नागरिकांना राज्य आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) १४ डिसेंबर या दिवशी पकडले. अवैध वास्तव्य केल्याप्रकरणी ८ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांची ए.टी.एस्.कडून चौकशी करण्यात येत आहे.

आतंकवादविरोधी पथकाने पुण्यातील नारायणगाव येथे ८ बांगलादेशी नागरिकांना पकडले !

भारतातील गुन्हेगारांत बांगलादेशी घुसखोरांची संख्या लाखोंच्या घरात असेल !  सरकारने त्यांना लवकरात लवकर शोधून देशाबाहेर काढले पाहिजे !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील पारंपरिक पदविका अभ्यासक्रम पुढील वर्षापासून बंद !

महाविद्यालयांना बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पायाभूत अभ्यासक्रम (फाऊंडेशन), तर पदवीधरांसाठी प्रगत (ऍडव्हान्स) अभ्यासक्रम चालू करता येणार असल्यामुळे पारंपरिक पदविका अभ्यासक्रम बंद होणार आहेत.

(म्हणे) ‘बेरोजगारीमुळे अमोल आणि त्याच्या साथीदारांनी केले प्रतिकात्मक आंदोलन !’ – अधिवक्ता असीम सरोदे

नक्षलवादाची चळवळ अशाच प्रकारच्या उद्देशाने सशस्त्र झाली, हे देशाला ठाऊक आहे. सरोदे अशांचे समर्थन करत आहेत, हेच यातून लक्षात येते !

संस्कृत आणि प्राकृत हस्तलिखितांची संगणकीय विवरणात्मक सूची करण्यासाठी दिलेला प्रस्ताव संमत !

उदयपूर येथील ना नफा तत्त्वावर काम करणार्‍या ‘धरोहर’ संस्थेने या हस्तलिखितांची संगणकीय विवरणात्मक सूची करण्यासाठी दिलेला प्रस्ताव विद्यापीठ अधिकार मंडळाने संमत केला असून यासाठी सामंजस्य करारही केला आहे.

पोलीस ठाण्यातच पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण !

पोलिसांचा धाक न उरल्याचे हे द्योतक आहे. पोलीस याविषयी आत्मपरीक्षण करतील का ?

चिंचवड (पुणे) येथील प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या मृत्यूच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा !

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर (चिंचवड) येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांद्वारे चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १२ डिसेंबर या दिवशी विधानसभेत केली.

काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद झाल्याचे मान्य करून त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करावे ! – राहुल कौल, पनून कश्मीर

काश्मिरी पंडितांचे असे म्हणणे आहे की, कलम ३७० मुळेच काश्मीरमध्ये हिंदूंचा वंशविच्छेद झाला. त्याची चौकशी वर्ष १९५९ मध्ये भारत सरकारने जो वंशविच्छेद कायदा पारित केला, त्यानुसार व्हावी, अशी काश्मिरी हिंदूंची मागणी आहे.

श्रीराममंदिर उभारल्यानंतरही ते उद्ध्वस्त करण्याच ‘तुकडे तुकडे गँग’चे षड्यंत्र ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज, कोषाध्यक्ष, श्रीरामजन्मभूमी न्यास

संतांच्या या सूचक वक्तव्याकडे हिंदूंनी गांभीर्याने पाहून राममंदिराच्या रक्षणासाठी सज्ज होणे आवश्यक आहे !

स्वातंत्र्यवीर सावरकर, एक द्रष्टे हिंदूसंघटक ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

संपूर्ण युरोप आणि ब्रिटीश साम्राज्याला धक्का देणार्‍या या उडीविषयी अन् एकूणच सावरकरांच्या जीवनाविषयी अवहेलना, अपमान पुष्कळ मोठ्या प्रमाणात होतांना दिसतात आणि यातच त्यांचे मोठेपण लपलेले आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी केले.