पंतप्रधान मोदी यांनी सैनिकांसमवेत साजरी केली दिवाळी !
गेली १० वर्षे पंतप्रधान मोदी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी करत आहेत.
गेली १० वर्षे पंतप्रधान मोदी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी करत आहेत.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ चालू करण्यासाठी ८ नोव्हेंबर या दिवसाच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे मंत्रालयामध्ये या कार्यक्रमांचे उद़्घाटन झाले.
रायपूर येथील एका उपाहारगृहाच्या तळघरातील एका चारचाकीतून अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ३ नोव्हेंबर या दिवशी ५ कोटी ३९ लाख रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणी असीम दास नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील भिंतीवर असे लिहिले जाते, यावरून येथे विद्यार्थ्यांना काय शिकवले जात आहे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
हिंदु राष्ट्राविषयी पोटशूळ उठणारे प्रा. श्याम मानव जिहादी आतंकवाद्यांच्या ‘गझवा-ए-हिंद’च्या (भारताचे इस्लामीकरण करण्याच्या) कटाविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
भारत-बांगलादेश यांच्यातील संबंधांविषयी पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य !
तुर्कीयेचे कतारच्या शेख तमीम बिन हमाद अल थानी या शाही परिवाराशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे भारताकडून तुर्कीयेचा मध्यस्थीसाठी वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पत्रकारांनाही ‘वक्ते काय बोलत आहेत ?’ हे समजत नव्हते. यामुळे काही पत्रकारांवर कार्यक्रमाचे भ्रमणभाषवर थेट प्रक्षेपण ऐकून वृत्तसंकलन करण्याची वेळ आली.
‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, अशी मोदी यांची प्रतिमा नाही. त्यामुळे मोदी यांनी केलेल्या टीकेनंतर पवार यांनी स्वत:च्या राजकारणाविषयी आत्मचिंतन केले पाहिजे.
दोन्ही समाजांना जातीच्या आधारावर आरक्षण देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी २९ ऑक्टोबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.