India’s Missile Sales To Armenia : भारत आर्मेनियाला आणखी देणार ‘आकाश १-एस्’ क्षेपणास्त्र
‘आकाश १-एस्’ हे भूमीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये याचा पहिल्यांदा आर्मेनियाला पुरवठा करण्यात आला होता.
‘आकाश १-एस्’ हे भूमीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये याचा पहिल्यांदा आर्मेनियाला पुरवठा करण्यात आला होता.
भारताच्या आक्रमणात मार खाल्ल्यानंतरही मुनीर यांना बढती देण्यात येते, यावरून तेथील व्यवस्था किती हास्यास्पद आहे, हे स्पष्ट होते !
चिनी तंत्रज्ञानाचा करायचा आहे अभ्यास
उत्तराखंड मदरसा बोर्डाचा निर्णय
पाकने पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला लक्ष्य करून क्षेपणास्त्र डागले होते जे भारतीय हवाई संरक्षण दलाने पाडले, अशी माहिती भारतीय सैन्याने दिली. तसेच या पंजाबमध्ये पाडलेल्या क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांचे अवशेषही दाखवले.
काँग्रेसला काहीच सापडले नाही; म्हणून अशा प्रकारचा आरोप करून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे, हे जनतेला दिसत आहे !
गेल्या २५ वर्षांपासून सनातन संस्था हिंदु धर्माचा प्रसार करण्याचे मोठे कार्य करत असून संस्थेने केलेली आध्यात्मिक ग्रंथनिर्मिती युवक यांना प्रेरणा देणारी आणि पुढील १०० वर्षांपर्यंत दिशादर्शक आहे.
आतंकवादाच्या विरोधात लढणाऱ्यांना प्रोत्साहन देणे तर दूरच, उलट त्यांच्यावर अविश्वास दाखवणार्यांना वेळीच खडसवायला हवे !
७ मे या दिवशी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने पाकपुरस्कृत पहलगाम आक्रमणाचा सूड घेतला. त्यानंतर पाकिस्तानने प्रतिआक्रमण करतांना थेट सीमावर्ती भागात नागरी वस्त्यांवर आक्रमणे केली आणि क्षेपणास्त्रे टाकली. ती सर्व भारताच्या ‘एस्-४००’ अर्थात् ‘सुदर्शन’ या हवाई संरक्षण प्रणालीने पाडली. याखेरीज ‘एफ्-१६’ विमानेही पाडली. भारताच्या या हवाई संरक्षण यंत्रणेचा परिणाम इतका आहे की, भारताच्या दिशेने येणारे कोणतेही शस्त्र, … Read more
कोणतेही युद्ध किंवा लष्करी कारवाई ही शांत चित्ताने आणि बुद्धी स्थिर ठेवून करावी लागते. त्यासाठी धूर्तपणे योजना आखावी लागते. या सर्वांसाठी पुरेसा वेळही लागतो.