Rajasthan Madrasa Board : जोधपूर (राजस्थान) मदरसा बोर्ड अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माहितीचा समावेश !
मदरशांमधून देशभक्ती, देशासाठी प्राण देण्याची सिद्धता, सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता या गोष्टी प्रथम शिकवणे आवश्यक आहे !
मदरशांमधून देशभक्ती, देशासाठी प्राण देण्याची सिद्धता, सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता या गोष्टी प्रथम शिकवणे आवश्यक आहे !
गेंड्याच्या कातडीच्या पाकला शब्दांचा कितीही मार दिला, तरी त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. अशा कोडग्या पाकला शस्त्रांच्याच भाषेत कठोर उत्तर देत रहाणे आवश्यक आहे. यातूनच त्याचा नाश केला पाहिजे !
भरपावसात फेरीला नागरिकांचा फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद.
‘बलुचिस्तानमध्ये लोकांना अटक केली जात आहे, जे अंतर्गत असंतोष आणि दडपशाही दर्शवते’, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.
पाकिस्तानला पाठिंब्यावरून भारताने तुर्कीए आणि चीन यांना सुनावले
पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणामध्ये पाकचा सहभाग असल्याची माहिती देण्यासाठी भारतीय खासदारांचे अनेक गट विदेशात गेले आहे. यांपैकी एक गट मॉस्को येथे पोचला होता.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वर्ष १९४९ पासून वर्ष २०१९ पर्यंत अनेक संघर्ष झाले; परंतु पहलगामच्या बैसरन खोर्यातील आतंकवादी आक्रमणाला भारताने ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले, त्यामुळे पाकिस्तान हताश झाला आहे.
‘अधर्माशी युद्ध करणे’, हा खरा धर्म आहे. पण आपण भारतीय पुष्कळ मऊ आणि लिबलिबीत झालेलो आहोत. निष्क्रीय, आळशी, आपल्याला प्रिय असलेल्या गोष्टींचेही रक्षण करण्यास अनिच्छुक आहोत.
पाकिस्तान म्हणजे कुत्र्याची शेपूट असून त्याला कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला, तरी ती सरळ होणार नसल्याने तिला कापणे हाच त्यावरील एकमेव पर्याय आहे. त्यामुळे त्याला कितीही सुनावले, तरी त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाही !
केवळ सैन्यदलप्रमुखच नव्हे, तर संपूर्ण पाकिस्तानच धार्मिक कट्टर असून धार्मिकतेवरूनच पाकची निर्मितीही झाली असल्याने पाकशी जशास तसे वागणे आवश्यक आहे !