US Newspapers On Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’चे आता भारतद्वेषी अमेरिकी दैनिकांकडूनही कौतुक
‘न्यूयॉर्क’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकांनी या कारवाईचे कौतुक केले आहे.
‘न्यूयॉर्क’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकांनी या कारवाईचे कौतुक केले आहे.
अमेरिकेचा संरक्षण विभाग ‘पेंटगॉन’चे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी पाकला त्याची लायकी दाखवली !
प्रत्यक्ष युद्धासह भारताने व्यापार युद्ध लढून तुर्कीये आदी भारतद्वेषी देशांना अद्दल घडवणे आवश्यक !
पाकिस्तान आतंकवाद्यांना पोसतो आणि ठार झाल्यानंतरही त्याच्या नातेवाइकांना हानीभरपाई देतो, हे यातून उघड झाले आहे. असे असतांनाही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाकला २० सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य देते, हे आश्चर्यजनक आहे.
पाककडे दाखवण्यासारखे काहीच नाही; कारण असे काहीच झालेले नाही. पाक जगातील सर्वांत खोटारडा देश आहे. त्याचा खोटेपणा त्याच्याच देशाचे पत्रकार उघड करून त्याचे धिंडवडे काढत आहेत !
भविष्यात भारतीय सैनिक भगवान शिवाप्रमाणे प्रलयंकारी रूप धारण करून शत्रूवर तुटून पडल्यास आश्चर्य वाटणार नाही !
‘७.५.२०२५ या दिवशी रात्री भारताने पाकिस्तानातील ९ आतंकवादी तळांवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण करून ते उद्ध्वस्त केले. ८.५.२०२५ या दिवशी पाकिस्तानने भारताच्या शहरांवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले.
पाकिस्तानचा संभाव्य अण्वस्त्रांचा धोका लक्षात घेता प्रथम अण्वस्त्र न वापरण्याचे धोरण भारत पालटू शकतो, विशेषतः ‘डिटरंट’ (प्रतिबंधात्मक) म्हणून !
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००९ चे आक्रमण झाले, तेव्हाच आतंकवाद आणि आतंकवाद्यांना पोसणारे ‘आका’ अर्थात् तेथील (पाकिस्तानचे) सरकार यांना वेगळे मानू नका, अशी मागणी आम्ही जगापुढे केली होती; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने ती आपली अधिकृत भूमिका म्हणून घोषित केली आहे.
भारताचे ‘सर्जिकल स्ट्राईक’ आधी बालाकोट किंवा पाकव्याप्त काश्मीरपर्यंत असायचे; पण या वेळी आक्रमण पाकच्या पंजाबमध्ये झाले आहे. भारताने रफिकी, नूर खान, मुरिदके यांसारख्या पाकिस्तानी सैन्यदलाच्या तळांना लक्ष्य केले आहे.