(म्हणे) ‘हिंदु राष्ट्रचा आग्रह धरणे म्हणजे कायदाद्रोह !’ – रियाझ फरंगीपेठ, सोशल डेमोक्रॅटिक ऑफ इंडियाचे नेते

हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे. त्याला कायदाद्रोह म्हणणे हाच कायदाद्रोह आहे !

होळीच्या शुभेच्छा देणार्‍या पाकिस्तानी मुसलमान क्रिकेटपटूला मुसलमानांकडून विरोध !

इस्लाममध्ये होळीच्या शुभेच्छा देणे हराम असल्याची टीका !

निधर्मी भारतातील हिंदुद्वेषी थयथयाट !

खरेतर मुसलमान हिंदूंची लाज काढत आहेत. त्यामुळे हिंदूंनी आतातरी संघटित होणे क्रमप्राप्तच आहे, अन्यथा हिंदूंचा विनाश अटळ आहे. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठातील घटना प्रातिनिधीक आहे. सद्यःस्थिती पहाता हिंदूंनी स्वतःचे महत्त्व अन्य धर्मियांसमोर न्यून केलेले आहे.

(म्हणे) ‘पी.एफ्.आय. प्रमाणेच बजरंग दल आणि विहिंप यांच्यावरही बंदी घाला !’ – मौलाना तौकीर रझा खान

‘क्रूरकर्मा औरंगजेब हा जगातील सर्वाेत्कृष्ट राजा होता’, अशा प्रकारे गरळओक करणार्‍या मौलाना तौकीर रझा खान यांनी अशी मागणी करणे यात काय आश्चर्य !

जात्‍यंधांवर कारवाई हवीच !

श्रीसमर्थ संप्रदाया’चे सर्वेसर्वा आणि ज्‍येष्‍ठ निरुपणकार पू. अप्‍पासाहेब धर्माधिकारी यांना राज्‍यशासनाचा यंदाचा ‘महाराष्‍ट्र भूषण’ पुरस्‍कार घोषित झाला आहे. या पुरस्‍काराला जात्‍यंध संघटना संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. पू. अप्‍पासाहेब यांनी व्‍यसनमुक्‍तीसाठी आदिवासी भागांतही जाऊन मोठे कार्य केले आहे.

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र’वाल्यांनी जुनैद आणि नासीर यांना मारले !’ – असदुद्दीन ओवैसी यांचा आरोप

भारताला इस्लामी देश बनवणार्‍यांनी काश्मीरमध्ये काय केले ? याविषयी ओवैसी कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

अभिनेत्री स्वरा भास्कर यांचा समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमद याच्याशी विवाह !

‘लव्ह जिहाद’ असल्याची सामाजिक माध्यमांतून टीका !

मदनी यांची चिथावणी !

‘धर्मांधांनी हिंदूंवर अत्याचार करायचे आणि हिंदूंनी ते सहन करायचे अन् पुन्हा त्यांच्याशी गुण्यागोविंदाने रहायचे, ‘हिंदू हे भोळे, सर्वधर्मसमभावी, सहिष्णु आहेत, जातीजातींमध्ये भांडतील; पण शत्रूविरुद्ध एक होणार नाहीत’, ही लक्षणे धर्मांधांनी पुरती ओळखली आहेत. त्यामुळे ते बिनभोबाट काहीही विधाने करतात.

(म्हणे) ‘योगी आदित्यनाथ धर्मगुरु नव्हे, तर ठग !’ – राहुल गांधी, काँग्रेस

राहुल गांधी यांना धर्मगुरु काय असतो, हे तरी ठाऊक आहे का ? पाद्री आणि मौलवी यांच्याविषयी असे विधान करण्याचे धाडस राहुल गांधी कधी करू धजावतील का ?

(म्हणे) ‘हिंदुत्वात हत्या, हिंसा आणि भेदभाव यांना दिला जातो पाठिंबा !’

हिंदुत्वात हत्या, हिंसा आणि भेदभाव असता, तर आज बहुसंख्य हिंदू ९ राज्यांत अल्पसंख्यांक झाले नसते ! काश्मीरमधून त्यांना पलायन करावे लागले नसते आणि सिद्धरामय्या यांनाही हे विधान करण्यापूर्वी विचार करावा लागला असता !