(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र बनवणारे किती आले आणि किती गेले !’ – मौलाना तौकीर रझा

मुसलमानांना हिंदूंची मानसिकता ठाऊक असल्याने ते असे विधान करू धजावतात. ही मानसिकता पालटण्याची हिंदूंना आवश्यकता आहे. यामुळे हिंदूंनी रझा यांचे हे विधान लक्षात ठेवून हिंदु राष्ट्र बनवून दाखवावे !

श्रीरामचरितमानसवर बंदी घालण्याची मागणी करणारे स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर गुन्हा नोंद

हिंदुद्वेष्टे मौर्य याच्यावर कारवाई होण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने लढा देऊन प्रशासनावर दबाव आणणे आवश्यक !

श्रीरामचरितमानसवर बंदी घालण्याची मागणी करणारे स्वामी प्रसाद मौर्य यांची जीभ कापणार्‍याला ५१ सहस्र रुपयांचे बक्षीस देणार !

हिंदु महासभेची घोषणा !

(म्हणे) ‘सोमनाथ मंदिर तोडून गझनी याने कोणतीही चूक केली नाही !’ – मौलाना महंमद साजिद रशिदी, ऑल इंडिया इमाम असोसिएशन

हिंदूबहुल भारतात राहून हिंदूंच्या मंदिराविषयी अशा प्रकारचे विधान करण्याचे धाडस होते, हेच हिंदूंना लज्जास्पद आहे ! पाकमध्येच नव्हे, तर भारतातही अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानाविषयी कुणी विधान केले, तर काय होते, हे संपूर्ण जगाला ठाऊक आहे !

(म्‍हणे) ‘भगवा हा हिंदुत्‍वाचा रंग होऊ शकत नाही !’ – दाक्षिणात्‍य अभिनेते चेतन कुमार

हिंदु धर्म हा त्‍याग आणि समर्पण शिकवतो आणि भगवा रंग त्‍याचे प्रतीक आहे. त्‍यामुळे भगवा आणि हिंदु धर्म हे समीकरण आहे. त्‍याविषयी बुद्धीभेद करणारी विधाने करून हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावण्‍याचा हा अश्‍लाघ्‍य प्रकार आहे !

अयोध्येत उभारल्या जाणार्‍या राममंदिराचे ‘दुकानदारी’ असे अवमानकारक वर्णन !

प्रशासनात अशा हिंदुविरोधकांचा भरणा असल्यास ते हिंदूहित काय जपणार ?

(म्हणे) ‘केवळ इस्लामच प्रेम आणि विश्‍वास यांचा संदेश देतो !’

यातून चंद्रशेखर यांची हिंदुद्वेषी मानसिकता स्पष्ट होते ! एका धोरणाद्वारे ते हिंदु धर्माची अपकीर्ती करून अन्य धर्मियांच्या मतांसाठी त्यांच्या धर्माचे कौतुक करत आहेत. जोपर्यंत बिहारमधील हिंदू संघटित होत नाहीत, तोपर्यंत अशा प्रकारचे राजकारण चालूच रहाणार आहे !

धर्मग्रंथद्वेष आणि वास्‍तव !

वर्ष २०२२ मधील गुढीपाडव्‍याला हिंदु धर्माच्‍या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्‍ज, ९६ कोटी ८ लाख ५३ सहस्र १२४ व्‍या वर्षाचा आरंभ झाला. ही वर्षे मोजणेही एखाद्या विज्ञानवाद्याला अशक्‍यप्राय असेल. हिंदु संस्‍कृती इतकी प्राचीन असतांना हिंदूंचे धर्मग्रंथ अश्‍लील कसे ठरू शकतात ?

बिहारमधील रावणराज !

अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याच्‍या नावाखाली जर कुणी हिंदूंचे आदर्श पुरुष आणि ग्रंथ यांच्‍यावर खालच्‍या थराला जाऊन टीका करणार असतील, तर केंद्र सरकारनेही कठोर भूमिका घेत योग्‍य ती कायदेशीर कारवाई करण्‍यासाठी पावले उचलली पाहिजेत, म्‍हणजे परत कुणी अशी वक्‍तव्‍ये करण्‍याचे धाडस करणार नाही.

(म्हणे) ‘मनुस्मृति आणि रामचरितमानस द्वेष पसरवत असल्याने त्यांना जाळून टाका !  

एका राज्याचे शिक्षणमंत्रीच असे म्हणत असतील, तर राज्यातील शिक्षण कसे असणार ? याची कल्पना करता येत नाही !