प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील मदरशात राष्ट्रध्वजावर ठेवण्यात आला अल्पाहार !
मदरशाच्या प्रमुखासह ४ जणांवर गुन्हा नोंद !
मदरशाच्या प्रमुखासह ४ जणांवर गुन्हा नोंद !
जनता दल (संयुक्त) आणि राजद सत्तेत असलेल्या बिहारमध्ये कायद्याचे राज्य नसून गुंडांचे राज्य आहे, हेच अशा घटनांतून लक्षात येते ! जेथे पत्रकार सुरक्षित नाहीत, तेथे सामान्य नागरिक सुरक्षित कसे असतील ?
प्राचार्यांनी आरोप फेटाळला !
पोलिसांनी नाझारियो डिसोझा याला अन्वेषणासाठी बोलावले आहे. सामाजिक माध्यमातून गोव्यातील आर्चबिशप यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी नाझारियो डिसोझा याच्या विरोधात यापूर्वी एकदा गुन्हा नोंदवला गेला आहे.
दाभोलकरी अनुयायांनी लक्षात घ्यावे की, सनातन संस्था ही कायद्याच्या कक्षेत राहून या अपकीर्तीचा नक्कीच समाचार घेणार आहे आणि अविवेकी, तसेच खोटी वक्तव्ये करणार्यांवर न्यायालयीन मार्गाने कारवाई करणार आहे.
उज्जैन (मध्यप्रदेश) येथे भगवान श्री महाकाल यांच्या शोभायात्रेमध्ये असणार्या हत्तीवर ‘पीपल्स फॉर एनिमल्स’ (पी.एफ्.ए.)चे सचिव प्रियांशु जैन यांनी आक्षेप घेतला आहे. बकरी ईदच्या वेळी लाखो बकर्यांची हत्या केली जाते.
अनेक जण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांद्वारे मिळणार्या सुखालाच आनंद समजतात; पण खरा आनंद हा अध्यात्माचे आचरण केल्यानेच प्राप्त होतो. जीवनातील ८० टक्के समस्यांचे मूळ कारण हे आध्यात्मिक असते.
या मुसलमानाना ‘बुरसटलेले’ ‘विज्ञानद्रोही’ म्हणत त्यांच्या विरोधात बुद्धीप्रामाण्यवादी किंवा अंनिसवाले आवाज उठवणार का ?
हिंदूंसाठी पवित्र असलेल्या त्रिशुळाचा अवमान करणार्या हरियाणा पोलिसांकडून हिंदूंना कधीतरी न्याय मिळेल का ? पोलीस अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात असे वक्तव्य करण्याचे धाडस कधी दाखवत नाहीत, हे लक्षात घ्या !
आगराच्या जामा मशिदीत डांबून ठेवलेली भगवान श्रीकृष्णाची मूर्तीही लवकरच बाहेर येईल, असे वक्तव्य बागेश्वर धामचे अध्यक्ष श्री धीरेंद्र शास्त्री यांनी केले.