मुसलमानांकडून हिंदु मुलीची छेडछाड : विरोध करणार्‍या मुलीच्या भावाची हत्या !

उत्तरप्रदेशात भाजपचे राज्य असतांना अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! या हत्येला उत्तरदायी असणार्‍यांंना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

‘हलालमुक्त गणेशोत्सव’ अभियानाला चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथून प्रारंभ !

असे अभियान राबवण्याचा निश्‍चय करणारे व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे अभिनंदन ! 

नूंह हिंसाचारामागे काँग्रेस ! – अनिल विज, गृहमंत्री, हरियाणा

भारताच्या फाळणीपासून देशात झालेल्या दंगलींना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काँग्रेसच उत्तरदायी आहे, हे दिसून आलेले आहे. अशा काँग्रेसला हिंदूंनी राजकीय धडा शिकवला असतांनाही तिला जाग आलेली नाही. काँग्रेसचा राजकीय विनाश हा मुसलमानांमुळेच झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !

देहली मद्य धोरण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या साहाय्यक संचालकास अटक

अन्वेषण यंत्रणातील अशा भ्रष्टाचार्‍यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! अशांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात छी थू होण्यासारखी स्थिती निर्माण केली पाहिजे !

हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार : माजी खासदाराचा मुलगा दानिश अखलाक याला अटक !

हिंदु महिलांसाठी संकट बनलेल्या लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी कुठलेही पोलीस आणि प्रशासन काहीही करत नाहीत, तसेच लोकप्रतिनिधीही याविरोधात म्हणावा तसा आवाज उठवत नाहीत, हे संतापजनक ! हे चित्र पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

‘फाळणीच्या वेळी तुम्ही पाकिस्तानात का गेला नाहीत ?’, असा प्रश्‍न मुसलमान विद्यार्थ्यांना विचारणार्‍या शिक्षिकेला अटक !

मुळात असा प्रश्‍न विचारण्यात आक्षेपार्ह काय आहे ? भारताची फाळणी धर्माच्या आधारे झाली होती आणि तेव्हा ‘मुसलमानांना पाकिस्तान आणि हिंदूंसाठी भारत’, असे अधिकृतरित्या ठरवण्यात आले होते. नंतर गांधी आणि नेहरू यांनी केलेल्या आवाहनानंतर मुसलमान भारतात राहिले, हा इतिहास आहे.

पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणामुळे कलम ३७० हटवावे लागले !

फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणामुळे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवावे लागले, अशी भूमिका केंद्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केली.

इस्लामिक स्टेटच्या मुखपत्रातून हिंदूंचाच सूड उगवण्याची धमकी

जिहादी आतंकवादी आणि धर्मांध मुसलमान यांच्यापासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?

मोपा येथे ‘सनबर्न’ महोत्सव नको !

आगरवाडा, चोपडे येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत मोपा विमानतळ (मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ) परिसरात होऊ घातलेल्या ‘सनबर्न’ महोत्सवाला विरोध दर्शवण्यात आला.

कोटा (राजस्थान) येथे २ विद्यार्थ्यांनी केल्या आत्महत्या !

विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण देऊन साधनेचा संस्कार न केल्याचाच हा परिणाम आहे ! मनुष्यजन्माचा उद्देशच न कळल्यामुळे शिक्षणाचा, भविष्याचा विचार करून ताण घेऊन आत्महत्या केल्या जात आहेत.