नूंह (हरियाणा) येथे यात्रा न काढताच विहिंपच्या नेत्यांनी मंदिरात जाऊन केला जलाभिषेक !
विहिंपकडून यात्रा काढण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले; मात्र प्रत्यक्षात येथे यात्रा न काढता भाविकांकडून नल्हड मंदिरात जाऊन जलाभिषेक करण्यात आला.
विहिंपकडून यात्रा काढण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले; मात्र प्रत्यक्षात येथे यात्रा न काढता भाविकांकडून नल्हड मंदिरात जाऊन जलाभिषेक करण्यात आला.
‘पोलीस महिलांचे रक्षण करू शकत नाहीत, हे वारंवार सिद्ध होत असल्यामुळेच महिला आता स्वतः शस्त्रसज्ज होत आहेत’, असे कुणाला वाटल्यात त्यात चूक ते काय ?
‘५ जी’ नेटवर्क आणि अत्याधुनिक ‘वायरलेस’ सेवा देणारे जिओ आस्थापनाचे ‘एअर फायबर नेटवर्क’ श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी, म्हणजे १९ सप्टेंबरला चालू होणार आहे.
‘इस्रो’ची ‘चंद्रयान-३’ मोहीम यशस्वी ठरल्यानंतर आता येत्या २ सप्टेंबर या दिवशी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य-एल् १’ हे यान श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले जाणार आहे.
स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासारखे नेत्यांच्या अशा विधानांमुळे समाजात द्वेषच पसरणार आहे. त्यामुळे अशांवर कारवाई करणे आवश्यक आहे !
मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या आवाहनानंतर राज्यपाल अनुसुईया उईके यांनी २९ ऑगस्टपासून विधानसभेचे अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे.
केवळ पैशांसाठी विज्ञापन करून तरुणाईला ‘ऑनलाईन गेमिंग’ला बळी पाडले जात असेल, तर त्याला आम्ही विरोध करू.
ब्रिटिशांनी वर्ष १७९५ मध्ये शूद्रांसह प्रत्येकाला मालकी हक्क बहाल केला, तर मग वर्ष १९४७ पर्यंत, म्हणजे १५० वर्षांमध्ये शूद्रांकडे भूमी का नव्हत्या ?
मणीपूरमध्ये गेल्या ४ मासांपासून हिंसाचार चालू आहे. संसदेतही यावरून गदारोळ झाला. आता मणीपूरचे विभाजन करून वेगळे ‘कुकीलँड’ राज्य स्थापन करण्याची मागणी ख्रिस्ती धर्मीय असणार्या कुकी समाजाकडून केली जात आहे.
अभिनेत्री कंगना राणावत यांनी ‘इस्रो’च्या महिला शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. कंगना यांनी महिला शास्त्रज्ञांचे छायाचित्र ट्वीट करत म्हटले, ‘भारतातील आघाडीच्या शास्त्रज्ञांकडे पहा. प्रत्येकीने साडी नेसली आहे, कपाळावर बिंदी, कुंकू लावून मंगळसूत्रही घातले जाते.