Allahabad University Blast : अलाहाबाद विश्वविद्यालयाच्या वसतीगृहात बाँब बनवतांना झालेल्या स्फोटात २ विद्यार्थी घायाळ
यांतील एकाचे नाव प्रभात यादव असून तो गंभीररित्या घायाळ झाला आहे.
यांतील एकाचे नाव प्रभात यादव असून तो गंभीररित्या घायाळ झाला आहे.
आसाममधील भाजप सरकार असे करू शकते, तर देशातील अन्य सरकारे असे का करू शकत नाहीत ?
बजरंगी यांच्या भावाची प्रकृती चिंताजनक !
मुख्यमंत्र्यांकडे इच्छाशक्ती असेल, तर तेे त्यांच्या अधिकार कक्षेत कठोर निर्णय घेऊ शकतो, हेच यातून स्पष्ट होते !
२ मुसलमान तरुण कह्यात
लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा मुलीच्या वडिलांचा संशय
लोकांना दगडांद्वारे लक्ष्य करण्याचे नवे षड्यंत्र असल्याचा संशय !
हरियाणातील भाजप सरकार हिंदूंच्या मंदिरांसाठी नवीन कायदा अमलात आणणार आहे. या कायद्यानुसार, ज्या गावांमध्ये २० टक्क्यांपेक्षा अल्प हिंदू आहेत, त्या गावातील मंदिरांचे दायित्व सरकार घेणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरसाठीचे कलम ३७० रहित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला योग्य ठरवल्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अब्दुल्ला यांनी वरील उत्तर दिले.
भारताच्या अत्याधुनिक संसदेच्या सुरक्षेची ऐशी की तैशी झाल्याचीच ही घटना आहे ! रंगीत धुराच्या जागी विषारी धूर सोडण्यात आला असता, तर काय स्थिती झाली असती ? याची कल्पना येईल !
मंदिरांवर आक्रमण करणारे किंवा मूर्तीभंजन करणारे यांना ‘वेडा’ ठरवण्याची घाई पोलिसांना का झालेली असते ? असे पोलीस हिंदूंना न्याय काय मिळवून देणार ?