आसाममध्ये भाजपच्या उमेदवाराच्या गाडीमध्ये इ.व्ही.एम्. यंत्र आढळल्याने ४ अधिकारी निलंबित

आसामच्या पाथरकंडी विधानसभा क्षेत्रात एका पांढर्‍या रंगाच्या बोलेरो गाडीमध्ये ई.व्ही.एम्. (इलेक्ट्रिक व्होटिंग मशीन) यंत्र आढळून आले आहे. विशेष म्हणजे गाडी भाजपचे आमदार आणि सध्याचे उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची आहे, असे सांगण्यात येत आहे.

पुलवामा येथे ४ आतंकवादी ठार

भारतात जिहादी आतंकवादी त्यांच्या कारवाया करण्यासाठी बुरख्याचा वापर करतात, हे लक्षात घेऊन भारतात किंवा प्रथम काश्मीरमध्ये तरी बुरख्यावर बंदी घातली पाहिजे !

लाल किल्ल्यातील मशिदीच्या पायर्‍यांखाली गाडले आहेत श्रीकृष्ण मंदिरातील प्राचीन मूर्ती !

अशी मागणी का करावी लागते ? केंद्र सरकारने स्वतः याची नोंद घेऊन हिंदूंचा गाडलेला गौरवशाली वारसा पुन्हा मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

एप्रिल ते जून या मासांमध्ये भारतातील काही भागांत भीषण उन्हाळा असणार ! – हवामान खात्याचा अंदाज

उत्तर भारतात सध्या उष्माघाताची स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार दक्षिण भारतातील काही भाग, पूर्व भारतातील काही भाग, तसेच पूर्वोत्तर भागातील तापमान सामान्यपेक्षा अल्प असणार आहे.

समान नागरी कायदा लागू करण्याच्या विरोधात धर्मांध महिलेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट !

समान नागरी कायदा लागू करण्याविषयी अधिवक्ता अश्‍विनीकुमार उपाध्याय यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेला विरोध

८७ टक्के भारतीय उद्योगांचा ‘वर्क फ्रॉम होम’ कायमस्वरूपी चालू ठेवण्याचा विचार !- सर्वेक्षणाचा निष्कर्ष

‘वर्क फ्रॉम होम’ ही पद्धत कायमसाठीच चालू ठेवण्याविषयी ८७ टक्के भारतीय उद्योग गांभीर्याने विचार करत आहेत’, असे बीसीजी (बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप) आणि झूम या आस्थापनांनी केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.

बंगालमध्ये भाजपचे उमेदवार शुभेंदु अधिकारी यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक

बंगालमधील अशा प्रकारचा हिंसाचार कायमस्वरूपी थांबवण्यासाठी बंगाली जनता निवडणुकीद्वारे प्रयत्न करणार का ?

आता रेल्वेमध्ये रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत चार्जिंग बंद !

रेल्वेमध्ये रात्रीच्या वेळी प्रवास करतांना भ्रमणभाष संच, लॅपटॉप आदी भारित (चार्जिंग) करता येणार नाहीत. रात्री ११ ते पहाटे ५ या काळात रेल्वेतील चार्जिंग पॉईंट बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे.

हिंदु राष्ट्रासाठी समर्पित भावाने कार्य करणे आवश्यक ! – सोवन सेनगुप्ता, शास्त्र प्रचार सभा

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्याला महर्षि योगी अरविंंद यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन स्वत:मध्ये आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करून राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन श्री. सोवन सेनगुप्ता यांनी केले.

होळी सणाचे पावित्र्य टिकून ठेवण्यासाठी असामाजिक तत्त्वांवर कारवाई करावी ! – हिंदु जनजागृती समिती

होळी, दुष्प्रवृती आणि अमंगल विचारांचा नाश करून सत्याचा मार्ग दाखवणारा उत्सव आहे. धार्मिक सणाचे पावित्र्य टिकून रहावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशातील वाराणसी, बिहारमधील पाटणा आणि हाजीपूर या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.