गुरु ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे भारतासहित संपूर्ण जगामध्ये युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते ! – ज्योतिर्विद पंडित दिवाकर त्रिपाठी, संचालक, ‘उत्थान’ ज्योतिष संस्थान

येणारा काळ हा संकटकाळ असणार आहे, हे अनेक संत-महंतांनी सांगितले आहे. हे लक्षात घेऊन या संकटकाळात तरून जाण्यासाठी साधना करणे आवश्यक !

(म्हणे) ‘सध्याचे शासनकर्ते भारताला हिंदु राष्ट्र बनवू पहात आहेत !’ –  शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटीचा आरोप

सध्याच्या शासनकर्त्यांनी भारताला हिंदु राष्ट्र बनवले, तर त्यात चूक ते काय ? हिंदूंच्या राज्यात शिखांना कसली भीती ?

कोरोनामुळे सचिन तेंडुलकर रुग्णालयात भरती

‘माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणार्‍या आणि शुभेच्छा देणार्‍या सर्वांचे आभार !

छोट्या बचत योजनांवरील व्याज दर न्यून करण्याचा निर्णय मागे

अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी १ एप्रिल या दिवशी सामाजिक माध्यमांवरून हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली आहे. आता या योजनांवर लागू असलेले व्याज दर मागील तिमाहीप्रमाणेच रहातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

रेल्वेद्वारे कर्नाटकात जाण्यासाठी कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’ असणे बंधनकारक !

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्‍या रेेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करणार्‍यांनी ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी केल्याचा अहवाल जवळ बाळगणे बंधनकारक असून १ एप्रिलपासून या निर्णयाची कार्यवाही चालू करण्यात आली आहे.

‘इशरत’चा अंत !

इशरत जहाँ प्रकरणासंबंधी निकालातून जिहादी आतंकवादाला पाठीशी घालणार्‍या काँग्रेसच्या भारतविरोधी पापावर ‘पुन्हा एकदा’ शिक्कामोर्तब झाले नि ‘इशरत’चा अंत झाला, असे म्हणायला आता अडचण नाही. अर्थात् यानिमित्ताने जनतेने भारतद्वेष्ट्या काँग्रेसला जाब विचारला पाहिजे.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने आरंभलेल्या ‘ऑनलाईन’ सत्संग मालिकांच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ‘कृतज्ञता सप्ताहा’चे आयोजन !

सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी अशा मालिका काळाची गरज असून हे सत्संग नियमितपणे पहावेत, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी केले आहे.

दाऊदचा मुंबईतील अमली पदार्थांचा हस्तक दानीश चिकणा याला अटक

अमली पदार्थविरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दानीश याच्याकडे अमली पदार्थ सापडले आहेत.

मंदिरांच्या दानपेटीत गर्भनिरोधक आणि अश्‍लील पत्रे टाकणार्‍या दोघा धर्मांधांना अटक !

‘देव नाही’ असे म्हणणार्‍या अंनिसवाल्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

केरळमध्ये लव्ह जिहाद असल्यास त्याची चौकशी करण्याची मागणी करणारे विधान काँग्रेसच्या नेत्याने मागे घेतले !

साम्यवादी पक्षाचे नेते लव्ह जिहादच्या चौकशीला इतके का घाबरतात, हे जगजाहीर आहे. त्यांचा लव्ह जिहाद करणार्‍यांना छुपा पाठिंबा असल्याने ते अशा प्रकारची कोणतीही चौकशी होऊ देणार नाहीत, हे लक्षात घ्या !