
नवी देहली – मला समजले की, लडाख येथे ज्या ठिकाणी संघर्ष झाला, तेथून केवळ भारतीय सैन्य मागे हटले आहे; मात्र चीनचे सैन्य तेथेच असून ते पुढे आले आहे, असा दावा भाजप खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करत केला आहे.
Really? The MEA had announced that all withdrawals had taken place. Now I realise only india withdrew. China advanced further
— Subramanian Swamy (@Swamy39) June 11, 2021
डॉ. स्वामी यांना ‘मेन्शन’ (उद्देशून) करत एका ट्विटर वापरकर्त्याने म्हटले आहे, ‘लडाखमधील संघर्षाच्या एक वर्षानंतर भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष न्यून व्हायला हवा होता.’ तसेच या वापरकर्त्याने एक अहवाल सादर केला असून यामध्ये भारत आणि चीन यांच्यातील स्थिती अजूनही तणावग्रस्त असल्याचे म्हटले आहे. यावर डॉ. स्वामी यांनी प्रतिक्रिया देत म्हटले, ‘खरंच का ? परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे सर्व सैनिक परत गेल्याचे घोषित केले होते. आता मला समजत आहे की, केवळ भारत माघारी आला असून चीन आणखी पुढे सरकत आहे.’
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण