एकाच दिवशी ४ लाख ६२ सहस्र नागरिकांना कोरोनाची लस देऊन महाराष्ट्राचा राष्ट्रीय विक्रम !

गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांना मागे टाकून महाराष्ट्राने आतापर्यंत ७३ लाख ४७ सहस्र ४२९ जणांना कोरोनावरील लस दिली आहे.

केंद्र सरकारने आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्धे यांची लसीकरण नोंदणी थांबवली !

केंद्र सरकारने देशातील इतर गटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पहिल्या फळीतील कोरोना योद्धे असलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांची लसीकरण नाव नोंदणी थांबवण्याचा निर्णय घेतला. सरकारने राज्य आणि केंद्र शासित प्रदेश यांना तसा आदेश दिला आहे.

हिंदु जनजागृती समितीचे कार्य अत्यंत प्रशंसनीय ! – श्री स्वामी बालकानंदजी महाराज

या प्रसंगी श्री स्वामी बालकानंदजी महाराज यांनी समितीच्या वतीने कुंभमेळ्यात लावण्यात आलेल्या धर्मजागृती प्रदर्शनाला आवर्जून भेट देणार असल्याचे सांगितले.

संस्कृती रक्षणासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी व्हा ! – १००८ अनंत विभूषित श्री महामंडलेश्‍वर उमाकांतानंद सरस्वती महाराज

या वेळी १००८ अनंत विभूषित श्री महामंडलेश्‍वर उमाकांतानंद सरस्वती महाराज यांनी हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील ‘पाना’ला आपण ‘फॉलो’ करत असल्याचे आवर्जून सांगितले.

‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीनिमित्त भावपूर्ण वातावरणात साजरा झाला ‘कृतज्ञता सोहळा’ !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा संयुक्त उपक्रम !

विजापूर (छत्तीसगड) येथे नक्षलवाद्यांच्या आक्रमणात ४ सैनिक हुतात्मा : ३ नक्षलवादी ठार

गेल्या ६ दशकांत नक्षलवाद्यांचा संपूर्ण बीमोड करू न शकलेला भारत !

भारताच्या ७ शेजारी देशांतील हिंदूंची स्थिती चिंताजनक !

भारतातील हिंदूंचीच स्थिती जेथे चांगली नाही, तेथे अन्य देशांतील हिंदूंची आणि तेही इस्लामी देशांतील हिंदूची स्थिती कधीतरी चांगली असू शकते का ? ही स्थिती पालटण्यासाठी सर्वप्रथम भारतातील हिंदूंची स्थिती चांगली करण्यासाठी येथे हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे.

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे भाजपच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे चालूच ! राज्यात साधू, संत, महंत, हिंदुत्वनिष्ठ यांच्या हत्या होणे आणि आता राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कर्मभूमीतच अशा प्रकारच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

(म्हणे) ‘पैगंबर यांचा अवमान करणार्‍यांचा शिरच्छेद केला पाहिजे !’ – आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान

भारतीय कायदे अनेक गोष्टींना अनुमती देत नाहीत; मात्र तरीही धर्मांधांकडून त्यांचे उल्लंघन करून कायदाद्रोही कृत्ये केली जातात. कमलेश तिवारी यांच्याविषयी हेच घडलेले आहे.

गुरु ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे भारतासहित संपूर्ण जगामध्ये युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते ! – ज्योतिर्विद पंडित दिवाकर त्रिपाठी, संचालक, ‘उत्थान’ ज्योतिष संस्थान

येणारा काळ हा संकटकाळ असणार आहे, हे अनेक संत-महंतांनी सांगितले आहे. हे लक्षात घेऊन या संकटकाळात तरून जाण्यासाठी साधना करणे आवश्यक !