एकाच दिवशी ४ लाख ६२ सहस्र नागरिकांना कोरोनाची लस देऊन महाराष्ट्राचा राष्ट्रीय विक्रम !
गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांना मागे टाकून महाराष्ट्राने आतापर्यंत ७३ लाख ४७ सहस्र ४२९ जणांना कोरोनावरील लस दिली आहे.
गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांना मागे टाकून महाराष्ट्राने आतापर्यंत ७३ लाख ४७ सहस्र ४२९ जणांना कोरोनावरील लस दिली आहे.
केंद्र सरकारने देशातील इतर गटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पहिल्या फळीतील कोरोना योद्धे असलेल्या आरोग्य कर्मचार्यांची लसीकरण नाव नोंदणी थांबवण्याचा निर्णय घेतला. सरकारने राज्य आणि केंद्र शासित प्रदेश यांना तसा आदेश दिला आहे.
या प्रसंगी श्री स्वामी बालकानंदजी महाराज यांनी समितीच्या वतीने कुंभमेळ्यात लावण्यात आलेल्या धर्मजागृती प्रदर्शनाला आवर्जून भेट देणार असल्याचे सांगितले.
या वेळी १००८ अनंत विभूषित श्री महामंडलेश्वर उमाकांतानंद सरस्वती महाराज यांनी हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील ‘पाना’ला आपण ‘फॉलो’ करत असल्याचे आवर्जून सांगितले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा संयुक्त उपक्रम !
गेल्या ६ दशकांत नक्षलवाद्यांचा संपूर्ण बीमोड करू न शकलेला भारत !
भारतातील हिंदूंचीच स्थिती जेथे चांगली नाही, तेथे अन्य देशांतील हिंदूंची आणि तेही इस्लामी देशांतील हिंदूची स्थिती कधीतरी चांगली असू शकते का ? ही स्थिती पालटण्यासाठी सर्वप्रथम भारतातील हिंदूंची स्थिती चांगली करण्यासाठी येथे हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे.
उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे चालूच ! राज्यात साधू, संत, महंत, हिंदुत्वनिष्ठ यांच्या हत्या होणे आणि आता राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कर्मभूमीतच अशा प्रकारच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !
भारतीय कायदे अनेक गोष्टींना अनुमती देत नाहीत; मात्र तरीही धर्मांधांकडून त्यांचे उल्लंघन करून कायदाद्रोही कृत्ये केली जातात. कमलेश तिवारी यांच्याविषयी हेच घडलेले आहे.
येणारा काळ हा संकटकाळ असणार आहे, हे अनेक संत-महंतांनी सांगितले आहे. हे लक्षात घेऊन या संकटकाळात तरून जाण्यासाठी साधना करणे आवश्यक !