श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांख्यदर्शन मांडणार्या कपिलाचार्यांचे सांगितलेले श्रेष्ठत्व !
आदिशंकराचार्यांनी कपिलमुनींना ‘वैदिक ऋषि’ म्हटले आहे. अद्वैत दर्शन श्रेष्ठ आणि अंतिम असले, तरी तिथेपर्यंत पोचायला सांख्यदर्शनाच्या पायर्याच उपयोगी पडतात.
आदिशंकराचार्यांनी कपिलमुनींना ‘वैदिक ऋषि’ म्हटले आहे. अद्वैत दर्शन श्रेष्ठ आणि अंतिम असले, तरी तिथेपर्यंत पोचायला सांख्यदर्शनाच्या पायर्याच उपयोगी पडतात.
नागपूर येथे ७ डिसेंबरपासून चालू झालेल्या हिवाळी अधिवेशनात सर्वाधिक प्रश्न आरोग्य विभागाचे असतात. वारंवार मागणी करूनही शासकीय रुग्णालयांतील प्रश्न ‘जैसे थे’ रहात असल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांतील आमदार हतबल झाल्याचे दिसून आले.
भारतीय राज्यघटनेच्या कलमांच्या प्रावधानांनुसार ‘क्युरेटिव्ह पिटीशन’ ही सर्वाेच्चातील सर्वाेच्च आणि अंतिम अशी याचिका प्रविष्ट केली जाते. यापुढे काहीही नसते.
काश्मीर संस्थानाचा विषय नेहरूंनी मुद्दामहून त्यांच्या हाती घेतला आणि त्या नंतर त्याचा कसा सत्यानाश केला, हे सगळ्या देशाने आणि जगाने गेली ७५ वर्षे अनुभवले !
‘२२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्या (उत्तरप्रदेश) येथे रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. अयोध्या हे जसे श्रीरामाचे जन्मस्थान आणि राज्य करण्याचे स्थान आहे.
संस्कृत विद्यापिठाला विरोध करणारे जन्महिंदू ती भाषा शिकल्याने एक तरी हिंदु विद्यार्थी अथवा व्यक्ती धर्मांध झाल्याचे उदाहरण दाखवतील का ?
काँग्रेसने नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून नक्षली विचारांना प्रोत्साहन दिले. आता राहुल गांधी जी वक्तव्ये करत आहेत, त्यांवरून पंतप्रधान मोदी यांनी ‘काँग्रेस अर्बन नक्षलवादाची विचारधारा…
मागील काही वर्षांमध्ये गोव्यातील शहरी भागासमवेत ग्रामीण भागांमध्येही पोलिसांनी धाडी घालून अमली पदार्थ जप्त केले आहेत.
‘‘तुकडे तुकडे गँग म्हणजे ते लोक जे मुखाने राज्यघटनेचा जप करतात; पण मनात मात्र कायदा सुव्यवस्थेची अजिबात चाड नसते. देशात अराजक निर्माण करायचे असते. वरवर निधर्मी; पण आतून धर्मांध असलेले ‘जमात ए पुरोगामी’, म्हणजेच तुकडे गँग !
देशाच्या स्वातंत्र्याला ७ दशके ओलांडून गेली, तरी दुर्धर आजारांवर देशांतर्गत औषधे निर्मिती करू न देणार्या आणि अशी औषधे आयात करून त्यातून स्वतःची खळगी भरणार्या ‘लॉबी’ला ‘पनौती’ लावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी !