धारावी (मुंबई) येथील रुबीना खान (पूर्वाश्रमीची यशोधरा खाटीक) हिचा संशयास्पद मृत्यू, हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार ! – कुटुंबियांचा आरोप

वारंवार घडणार्‍या ‘लव्ह जिहाद’च्या घटना, या ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची अनिवार्यता अधोरेखित करतात !

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या मुसलमान प्रियकरासह त्याच्या साथीदाराला अटक !

‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे दुष्परिणाम जाणून तरुणींनी आता तरी सतर्क व्हावे !

बालाकोटमध्ये २ आतंकवादी ठार

राजौरी येथे हिंदूंची हत्या करणार्‍या आतंकवाद्यांचा सुरक्षादलांकडून शोध घेतला जात आहे.

अंजली चारचाकीखाली अडकल्याचे ठाऊक होते ! – आरोपींची स्वीकृती

एका तरुणीची अशा प्रकारे अमानुष हत्या करणार्‍यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

गेल्‍या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्‍याचार आणि देशविघातक कृती यांच्‍या संदर्भातील प्रसिद्धीमाध्‍यमांतून लक्षात आलेल्‍या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

बंगालमध्‍ये हिंदु पत्नीची हत्‍या करून तिचे २ तुकडे करणार्‍या महंमद अन्‍सारूल याला अटक

‘मुसलमानाशी विवाह करणे; म्‍हणजे मरण पत्‍करण्‍यासारखे आहे’, हे हिंदु युवती जाणतील का ?

पाकमध्ये धर्मांधांच्या आक्रमणात घायाळ झालेल्या हिंदूचा मृत्यू

इस्लामी देश पाकिस्तानमध्ये असुरक्षित हिंदू !

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ४ नेत्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी !

गुंडांचा भरणा असणारा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्ष बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? हा पक्ष लोकशाहीला कलंक असून त्याच्यावर बंदी घालणे आवश्यक !

जम्मू काश्मीरमध्ये सैनिकांच्या १८ अतिरिक्त तुकड्या नियुक्त करणार !

जिहादी आतंकवाद्यांचे आश्रयस्थान असणार्‍या पाकला जोपर्यंत नष्ट करणार नाही, तोपर्यंत केवळ काश्मीरच नव्हे, तर भारतात जिहादी आक्रमणे होतच रहाणार. त्यामुळे नागरिकांच्या रक्षणासाठी अतिरिक्त सैनिकांची नियुक्ती करण्यासाठी पाकमध्ये घुसून आतंकवाद्यांना नष्ट करणे आवश्यक !

‘सोनी लिव’ने सत्य घटना मांडून भाग पुनर्प्रसारित करावा !

‘सोनी लिव’संकेतस्थळाने प्रसारित केलेला भाग आफताबच्या प्रकरणाचा नव्हता, तर त्याने (‘सोनी लिव’ने) त्यांच्या ‘ॲप’वरील २१२ क्रमांकाचा भाग काढून (डिलीट) का टाकला ? हा पुरावे नष्ट करण्याचाच प्रकार आहे. ‘सोनी लिव’ने व्यक्त केलेला खेद, हा हिंदु समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार आहे.