‘अँटिलिया’ प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी परमबीर सिंह यांनी लाच दिली ! – सायबर तज्ञाचा आरोप
या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य जनतेपुढे आले पाहिजे ! सातत्याने होणारे लाचखोरीचे आरोप हे पोलीस खात्यासाठी लज्जास्पद !
या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य जनतेपुढे आले पाहिजे ! सातत्याने होणारे लाचखोरीचे आरोप हे पोलीस खात्यासाठी लज्जास्पद !
उत्तरप्रेदश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या ५ राज्यांच्या निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर महत्त्वपूर्ण दायित्व दिले आहे.
‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व परिषद – एक दुष्प्रचार’ या विषयावर ६ सप्टेंबर २०२१ या दिवशी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात त्या बोलत होत्या.
पुन्हा नोटीस काढूनही उपस्थित न राहिल्यामुळे आयोगाने परमबीर सिंह यांना ५० सहस्र रुपयांचा दंड आकारला आहे.
राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग ही धोक्याची चेतावणी आहे. हे सर्वांनी गांभीर्याने घेतले नाही, तर महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल.
रामचंद्र प्रतिष्ठानद्वारे मागील ३ वर्षांपासून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात अशा प्रकारे विविध राष्ट्रभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत असून त्याला बंदीवानांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
आजवर मोगल-अफगाणी अशा अनेक परकीय आक्रमणांचे दाह या भारतमातेने सहन केले आहेत. हिंदु धर्म, हिंदु संस्कृती आणि धर्मस्थळे यांवर वारंवार आक्रमणे करून ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, तरीही विशाल हृदय दाखवत आक्रमणकर्त्यांनाही भारतभूमीने सामावून घेतले.
राज्यातील ‘फोन टॅपिंग’ प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात राज्य गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांना चौकशीला उपस्थित रहाण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती;
हिंदु जनजागृती समितीकडून ‘बालसंस्कार’ संकेतस्थळावरून श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त घेण्यात आली ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा !
तालिबान्यांच्या आतंकवादी कारवायांची तुलना हिंदुत्वाशी करून हिंदूंना आतंकवादी ठरवणारे जावेद अख्तर यांचे फुत्कार !