वांद्रे (मुंबई) येथून आणखी एका आतंकवाद्याला अटक !
‘आतंकवादी कारवायांच्या प्रकरणात एका विशिष्ट धर्माच्या लोकांनाच अटक का होते ?’, याचे उत्तर ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’ असे म्हणणार्यांनी दिले पाहिजे ! घातपात घडवण्यासाठी कार्यरत असणारी आतंकवाद्यांची मोठी यंत्रणा देशासाठी घटक !