राजस्थान महिला आयोगाची रिक्त पदे तातडीने भरण्याचा राजस्थान उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश !
‘लष्कर-ए-हिंद’ चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांच्या जनहित याचिकेचा परिणाम !
‘लष्कर-ए-हिंद’ चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांच्या जनहित याचिकेचा परिणाम !
कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे मुंबईतील प्रमाण ९७ टक्के इतके आहे. सध्या मुंबईमध्ये कोरोनाचे ४ सहस्र ८१० रुग्ण आहेत.
सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी न घातल्यास प्रत्येकी २०० रुपये दंड आकारण्याचे अधिकार ‘क्लीनअप मार्शल’ला दिले आहेत; परंतु ते अनेकांना दंडाची पावती न देता त्यांच्याकडून १०० ते १५० रुपये घेतात आणि त्यांना सोडून देतात.
त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी किरीट सोमय्या यांना न्यायालयात उपस्थित रहावे लागणार आहे.
हे अपघात रोखण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या वतीने पादचारी पूल उभारण्यावर भर देण्यात आला आहे.
सरकारी आस्थापने नफ्यात चालवता न येण्याला आतापर्यंत देशावर राज्य करणारे सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत, हे भारताला लज्जास्पद आहे !
ते पुढे म्हणाले, ‘‘परमबीर सिंह यांना आम्ही शोधत आहोत. आम्ही जाणूनबुजून कुणाच्याही मागे लागून कारवाई करत नाही. जे नियमाला धरून असेल, तेच होईल. आमचे अधिकारी केंद्रशासनाशी समन्वय साधून आहेत.’’
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून हा भ्रष्टाचार थांबवावा, ही नागरिकांची अपेक्षा !
सांताक्रूझ पोलीस ठाण्यात आलिया भट्ट, ‘मान्यवर मोहे’ जाहिरातदार, वेदांत फॅशन लिमिटेडचे वेदांत मोदी, श्रेयांश इनोव्हेशनचे श्रेयांश बईड यांच्या विरोधात ‘लोक क्रांती सामाजिक संस्था’ या संघटनेने तक्रार दिली आहे.
कार्यालयाच्या ठिकाणी एखाद्या महिलेचे लैंगिक शोषण झाल्यास, त्याविषयीच्या खटल्याचे वृत्तांकन करण्यास न्यायालयाकडून बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये सामाजिक प्रसारमाध्यमांचाही समावेश आहे. मागील आठवड्यात न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी याविषयीचे निर्देश दिले आहेत.