वैचारिक आतंकवादाच्या विरोधात प्रत्येकाने प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य दाखवावे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष हिंदु विधीज्ञ परिषद

वैचारिक आतंकवाद हा भयंकर असून तो देशाच्या अर्थव्यवस्थेसह आपली संस्कृती आणि स्वाभिमान यांना उद्ध्वस्त करतो. या आतंकवादाला कुठला रंग नाही. या वैचारिक आतंकवादाच्या विरोधात प्रत्येकाने प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य दाखवावे…

तुर्भे गाव येथे विश्वनाथ कृष्णाजी सामंत ट्रस्टच्या वतीने रामनवमी उत्सवाचे आयोजन !

तुर्भे गाव येथे विश्वनाथ कृष्णाजी सामंत ट्रस्टच्या वतीने रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संत श्री रामतनुमाता मंदिर येथे श्री सद्गुरु बाळकृष्ण महाराजांच्या प्रेरणेने चालू झालेल्या या उत्सवाचे हे ८४ वे वर्ष आहे.

नवी मुंबईत भाडे नाकारणार्‍या रिक्शाचालकांवर कारवाई !

सर्व ठिकाणी नेहमीच ही कारवाई चालू रहावी !

इफ्तार पार्टीसाठी आलेल्या दुकानात दंगा झाल्याने मुनव्वर फारूकी याच्यावर काढता पाय घेण्याची वेळ !

एकूणच कार्यक्रमाचा बोजबारा उडाल्याने फारूकीला इफ्तार पार्टी सोडून जावे लागले. वर्ष २०२१ मध्ये हिंदूंच्या देवतांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी त्याला १ मास कारवास भोगावा लागला होता.

नागपूर येथे ‘डेटिंग ॲप’द्वारे मोठ्या प्रमाणात देहव्यापार चालू !

देहव्यापाराच्या माध्यमातून तरुण पिढीला उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे ! सर्वांनीच याला कठोर विरोध करायला हवा, तरच उरलीसुरली नैतिकता टिकून राहील !

मुंबई परिसरात २२ घरफोड्या करून विमानाने पळून जाणार्‍या मुसलमान दरोडेखोराला अटक !

समाजात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

जर्मनीच्या खोट्या व्हिसा प्रकरणी प्रवाशावर गुन्हा नोंद !

तेलंगाणातील एजंट इमादी राजन्ना याने जर्मनी देशाचा खोटा व्हिसा दिल्याने एक प्रवासी मुंबई विमानतळावर अडकला. या प्रकरणी मुंबई विमानतळ प्रशासनाने राजन्नावर गुन्हा नोंदवला आहे.

IIT Bombay disrespecting Bhagwan RamSita : ‘आयआयटी बाँबे’च्या विद्यार्थ्यांकडून नाटकाद्वारे प्रभु श्रीराम आणि सीता यांचा अवमान !

उठसूठ कुणीही हिंदूंच्या देवतांची टिंगलटवाळी करतो आणि तरीही त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, हे १०० कोटी हिंदूंना लज्जास्पद ! अशा संस्थांमधून तयार होणारे ‘भावी अधिकारी’ कुठल्या मानसिकतेचे असतील ? हे वेगळे सांगायला नको !

Live In Relationship : (म्हणे) ‘लग्नाआधी ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये रहाच !’ – झीनत अमान, अभिनेत्री

हे असे सल्ले देण्यापेक्षा झीनत अमान यांनी स्वधर्मातील स्त्रियांवर अन्याय करणार्‍या बुरखा आणि इतर अन्याय्य प्रथांच्या विरोधात बोलावे ! लग्नाआधी लिव्ह इन’मध्ये राहून जमले नाही, तर असे किती वेळा ‘लिव्ह इन’मध्ये रहायचे ?

महाराष्ट्रात निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत १४ सहस्र ७५३ तक्रारी !

लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक घोषित झाल्यापासून निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर महाराष्ट्रातून १४ सहस्र ७५३ तक्रारी करण्यात आल्या. आतापर्यंत यांतील १४ सहस्र ३६८ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.